आपत्काळाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप

अकस्मात कोसळलेली आपत्ती सामान्य जनजीवन एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त करते की, तिचा सामना करण्यासाठी उपलब्ध सामाजिक आणि आर्थिक संरक्षण कार्यव्यवस्था अपुर्‍या पडतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याच्या कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी लागू केलेली; मात्र सर्वांनाच उपयोगी पडणारी मार्गदर्शक सूत्रे !

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याच्या कार्यालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी लागू केलेली सर्वांनाच उपयोगी पडणारी मार्गदर्शक सूत्रे पुढे देत आहोत.

कलियुगातील आताच्या काळात घटस्फोट घेण्यामागची कारणे आणि जगातील घटस्फोटांचे प्रमाण

जगातील घटस्फोटांचे प्रमाण अत्यधिक असलेल्या पहिल्या दहा देशांची नावे पाहिली, तर ते सर्व देश आर्थिकदृष्ट्या प्रगत (विकसित) आहेत.

देहली, हरियाणा आणि पश्‍चिम उत्तरप्रदेश या राज्यांतील सनातन संस्थेच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याचा फेब्रुवारी २०२० मधील आढावा

‘१५.२.२०२० या दिवशी संस्कार कॉन्व्हेेंंट स्कूल, नांगलोईमध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

निसर्गाशी संबंधित विषय हाताळण्याच्या पद्धतीत पालट न केल्यास कोरोनासारखी संकटे येतच रहाणार !

सध्या जगात आलेली कोरोनाची साथ हे सर्वांत मोठे संकट आहे, असे मला वाटत नाही. निसर्गाशी संबंधित विषय आपण ज्या पद्धतीने हाताळत आहोत, त्यात वेळीच पालट केला नाही, तर अशाप्रकारची आणखी एखादी साथ येऊ शकते,

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन समाजकंटकाचा साधकांशी विनाकारण वाद

रविवार, १९ एप्रिलच्या रात्री एका समाजकंटकाने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन तेथील साधकांना नाहक काही प्रश्‍न विचारले आणि भ्रमणभाषवरून काही व्यक्तींना अन् पोलिसांना आश्रमाविषयी खोटी माहिती दिली.

भारतीय संस्कृतीतील प्रतीक पूजा

प्रतिके ही मौनाचीच महापूजा आहे. प्रतिकांची पूजा म्हणजे भाषेविना भाव, भावना, श्रद्धा, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्याची महान जीवनकलाच आहे.

वृद्धाश्रमांची आवश्यकता का आहे ? हे शोधण्याचा प्रयत्न !

‘आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये दुवा सांधणे नव्या पिढीला नको आहे; कारण आजची तरुण पिढी ‘विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत’, अशा विचाराने वागत आहे.

कोरोनाची दुसरी बाजू म्हणजे भारतियांच्या दृष्टीने एक इष्टापत्तीच !

कोणाला हृदयविकाराचा झटका, मेंदू रक्तस्राव किंवा उच्च रक्तदाब यांसारख्या समस्याही झपाट्याने घटल्या आहेत. इतकी आजारामध्ये घट कशी काय झाली ?, हा चमत्कारच म्हणावा लागेल.