ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांनी आचरणात आणावयाची सूत्रे !
विभक्त कुटुंबपद्धत, व्यक्तीदोष, आर्थिक अडचणी अशा विचारसरणीमुळे वृद्धाश्रम ही एका दृष्टीने चिंतेची गोष्ट बनली आहे. या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, माया, आपुलकीची आवश्यकता असते.
विभक्त कुटुंबपद्धत, व्यक्तीदोष, आर्थिक अडचणी अशा विचारसरणीमुळे वृद्धाश्रम ही एका दृष्टीने चिंतेची गोष्ट बनली आहे. या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, माया, आपुलकीची आवश्यकता असते.
रशियाने महाविनाशकारी बॉम्बची निर्मिती केली आहे. हा बॉम्ब आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘स्किफ’ला जोडण्यात येणार आहे. ‘स्किफ’ क्षेपणास्त्र ६ सहस्र कि.मी.पर्यंत मारा करू शकते. ते ६० मैल प्रतिघंटा या वेगाने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या डॉक्टरांकडून प्रार्थना केल्यामुळे कोरोनाबाधितांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते का ?, याविषयी संशोधन चालू आहे.
दळणवळण बंदीच्या काळात घरी बसून दूरचित्रवाहिनी आणि भ्रमणभाष यांचावापर करणा-यांची संख्या वाढली आहे; मात्र यामुळे लहान मुलांसह अनेकांना डोळ्यांचे त्रास होत आहेत.
सध्या जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. जगातील प्रत्येक देश कोणत्याही परिस्थितीत कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी झगडत आहे.
संतांच्या अन् साधना करणा-या साधकांच्या सात्त्विक वाणीतून उच्चारलेले चैतन्यदायी ऑडिओ सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी सनातन संस्थेने ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ऑडिओ अँप उपलब्ध केले आहे.
आज सुद्धा लोकांना कोरोना संसर्गजन्य रोग आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे किंवा याच्या नैसर्गिकतेविषयी फारसे स्पष्ट समजलेले नाही.
आपत्कालीन स्थितीत उपायांची साधने उपलब्ध नसतांना मानस-उपाय करणे सहज शक्य आहे. हे उपाय भावपूर्ण केले, तर प्रत्यक्ष उपाय केल्याने जेवढा लाभ होतो, तेवढा लाभ होतो.
कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी शाहूपुरी येथील सनातनच्या सेवाकेंद्राबाहेर सायंकाळी दिवा लावला. तसेच सोलापूर सेवाकेंद्र येथे सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी सायंकाळी दिवा लावला.
भारत देवभूमी आहे, ऋषींची भूमी आहे. येथे अनेक तपस्वींनी ‘येणारा काळ हा भीषण आपत्तीचा काळ आहे’, असे सांगून आम्हाला पूर्वकल्पना दिली आहे; परंतु आम्ही संकुचित आणि स्वार्थी झालो आहोत.