अध्यात्म आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व
अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्माचे महत्त्व आणि जीवनातील ८० टक्के समस्या सोडवण्यासाठी अध्यात्म कसे सहाय्य करते, हे विषय पाहूया.
अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्माचे महत्त्व आणि जीवनातील ८० टक्के समस्या सोडवण्यासाठी अध्यात्म कसे सहाय्य करते, हे विषय पाहूया.
‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय.
सनातनने केलेल्या अध्यात्मशास्त्रीय प्रयोगांच्या संशोधनांतून जीवनात साधना करण्याचे महत्त्व, तसेच भारतीय संस्कृती, संगीत, आहार इत्यादींचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आहे.
स्वभावदोष असलेली व्यक्ती ईश्वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.
शृंगदर्शनामुळे पूजकाला होणारे लाभ यांविषयीचे शास्त्रीय विवेचन या लेखात केले आहे.
संत म्हणजे साक्षात ईश्वराचे सगुण साकार रूप ! अशा संतमहंतांचे आशीर्वाद लाभणे म्हणजे इच्छित कार्याला ईश्वरी अधिष्ठान लाभल्यासारखेच आहे.
सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.
`धर्मो रक्षति रक्षित: ।’, म्हणजे जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण धर्म म्हणजे ईश्वर करतो. धर्माचाच नाश जर झाला, तर राष्ट्रावर संकट ओढविण्यास फार काळ लागणार नाही.