आद्य शंकराचार्य
आद्य शंकराचार्यांनी स्थापलेली चार
पिठे ही हिंदु धर्माची परमोच्च श्रद्धास्थाने ! आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु धर्माच्या रक्षणार्थ भारतात चहुदिशांना चार शांकरपिठांची स्थापना केली.
आद्य शंकराचार्यांनी स्थापलेली चार
पिठे ही हिंदु धर्माची परमोच्च श्रद्धास्थाने ! आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु धर्माच्या रक्षणार्थ भारतात चहुदिशांना चार शांकरपिठांची स्थापना केली.
आपल्या त्रिकालदर्शी ऋषीमुनींनी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे देवपूजा केल्यासच त्यांच्या संकल्पशक्तीचा आपल्याला लाभ मिळतो. याला ‘षोडशोपचार पूजन’ असे म्हणतात. प्रस्तुत लेखात षोडशोपचार पूजनासंदर्भातील सर्वसाधारणतः करावयाच्या पूजनाची कृती पाहूयात.
प्रखर हिंदुत्ववादी श्री. श्रीकृष्ण माळी यांच्या परिवारातील आणि त्यांच्या परिचयाच्या ३५ जणांची सनातनच्या मिरज येथील आश्रमास सदिच्छा भेट !
साधकांना साधनेला अनुकूल वातावरण पूर्णवेळ उपलब्ध व्हावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी रामनाथी, गोवा येथे सनातन आश्रमाची निर्मिती केली आहे. येथे साधक आनंदी आश्रमजीवनाचा लाभ घेत आहेत.
धार्मिक कृतीमागील विचार हा कर्माशी (आचाराशी) बांधील असतो, यालाच ‘आचरण’ म्हणतात. धार्मिक कृतींचा अर्थ आहे, धर्माचरणाने बद्ध (बांधलेल्या) अशा कृती.
आध्यात्मिक स्तरावर अलंकारांची आवश्यकता आणि अनावश्यकता याविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.
हिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’. देवाची यथासांग पूजा केली, तरच तो आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतो.
संतांच्या दृष्टीने बाह्य वेशभूषेचे महत्त्व हिंदु संस्कृतीचे जतन आणि मुलांवर संस्कार होण्यासाठी सात्त्विक कपड्यांचे महत्त्व यांविषयी या लेखात माहिती आहे.
‘देव’ म्हणजे नेमके काय, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची जिज्ञासा असते. प्रस्तुत लेखात आपण ‘देव’ आणि ‘देवी’ या शब्दांचे अर्थ तसेच देवांना अनेक नावे असण्यामागील कारणे पाहू.
प्रस्तुत लेखात आपण कुंकू लावण्याचे महत्त्व आणि लाभ, कुंकू कधी अन् कसे लावावे, एका स्त्रीने दुसर्या स्त्रीला कपाळावर कुंकू कसे लावावे, सिंदुरापेक्षा कुंकवाचा वापर करणे अधिक योग्य का, यांविषयीच्या कृती त्यांमागील अध्यात्मशास्त्रीय कारणांसहित जाणून घेऊया.
