श्राद्धकर्त्याने पाळावयाचे काही विधीनिषेध

‘ज्यांचे वडील जिवंत नाहीत, त्यांनी त्रिपिंडी श्राद्ध, नारायण-नागबली हे विधी करतांना केस काढणे आवश्यक का ?’,
यामागील धर्मशास्रीय कारण या लेखातून आपण समजून घेऊ

श्राद्धकर्मात वर्ज्य असणार्‍या वस्तू आणि त्याची अध्यात्मशास्त्रीय कारणे

श्राद्धाचे जेवण बनवतांना काही गोष्टी वर्ज्य सांगितल्या आहेत. त्या कोणत्या, हे कारणांसह, तसेच श्राद्धविधीत लाल रंगाची फुले का वापरू नये यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्रीय महत्त्व

श्राद्धात दर्भ, काळे तीळ, अक्षता, तुळस, माका इत्यादी वस्तूंचा वापर केला जातो.

तीर्थक्षेत्राच्या तुलनेत घरी श्राद्ध केल्याने होणारे लाभ

प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखातून आपण श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, त्यांमागील कारणे आणि होणारे लाभ यांविषयी पाहू.

विविध श्राद्धे केल्यामुळे पितरांना आणि श्राद्ध करणार्‍यांना होणारे लाभ

‘श्रद्धेने करतो ते श्राद्ध’ असे जरी असले, तरी अश्रद्ध व्यक्तीला श्राद्धामागील हिंदु धर्माचा आध्यात्मिक दृष्टीकोन ज्ञात झाल्यास त्याचा श्राद्ध या धार्मिक कृतीवर विश्वास तरी नक्की बसेल ! मात्र, त्या विश्वासाचे रुपांतर श्रद्धेत होण्यासाठी प्रत्यक्षात श्राद्ध करूनच त्याची अनुभूती घ्यायला हवी.

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळण्याची प्रक्रिया

श्राद्ध केल्यानंतर पितरांना सद्गती मिळते, हे आपण ऐकले वा वाचले असते; परंतु सद्गती मिळण्यात नेमकी काय प्रक्रिया घडते, तसेच लिंगदेहाच्या आध्यात्मिक पातळीवर त्याचे श्राद्ध करावे कि नाही हे का अवलंबून असते, यांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊ.

श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि लाभ

‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ कसे’, श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण कसे होते इत्यादी सूत्रांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन या लेखात पाहू. या सर्व सूत्रांतून आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.