१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !

१२ व्या शतकाच्या शेवटी जयवर्मन राजाने (सातव्या) आईसाठी बांधलेले ता-फ्रोम् मंदिर !

युद्धाच्या काळात सैनिकांच्या रक्षणासाठी देवतांच्या उपासनेने भारित केलेले दोरे त्यांना उपलब्ध करणारे कंबोडियातील राजे !

मंदिराच्या बाहेरच्या प्रांगणात असलेल्या भिंतींवर अनेक शिल्पे आहेत. त्यांत मुख्य प्रवेशद्वाराच्या डावीकडे आणि उजवीकडे युद्धाची दृश्ये कोरलेली आहेत. यामध्ये खमेर सैनिक (कंबोडिया) आणि चंपा सैनिक (व्हिएतनाम) यांच्यात झालेल्या युद्धाची दृश्ये, खमेर सैनिकांच्या साहाय्याला आलेले चिनी सैनिक, अशा अनेक दृश्यांचा समावेश आहे.

राष्ट्रप्रेम म्हणजेच धर्मप्रेम’ हे सत्य जाणलेला विरळा क्रांतीकारक दामोदर हरि चापेकर !

एक तर एका निधड्या छातीच्या क्रांतीकारकाचे मोकळे ढाकळे आत्मवृत्त आहे. ते स्वतः क्रांतीकारक कसे होत गेले, त्याचे क्रमवार वर्णन चापेकरांनी त्यात केले आहे. विशेष म्हणजे ‘काही दिवसांनंतर स्वतःला फाशी होणार आहे’, हे ठाऊक असतांनाही ते सर्वकाही निर्भयपणे सांगत जातात.

कंबोडियातील महेंद्र पर्वतावर उगम पावणार्‍या कुलेन नदीला तत्कालीन हिंदु राजांनी पवित्र गंगानदीचा दर्जा देणे आणि प्रजेला गंगानदीप्रमाणे पवित्र पाणी मिळण्यासाठी अन् भूमी सुपीक होण्यासाठी पाण्यात १ सहस्र शिवलिंग कोरणे

कंभोज देशाच्या उत्तरेला महेंद्र पर्वत आणि उत्तरेहून दक्षिणेकडे वहाणारी मेकांग नदी आहे, तसेच दक्षिणेला समुद्र आहे. विशाल कंभोज देशाची राजधानी महेंद्र पर्वतावर होती.

११ व्या शतकात यशोधरपुराचे राजे उदयादित्यवर्मन (दुसरे) यांनी बांधलेले बापून मंदिर !

अंकोर थाम परिसरातील बॅयान मंदिरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर आपल्याला पिरॅमिडच्या आकारात असलेले, तसेच आता भग्न झालेले एक मोठे मंदिर दिसते. यालाच बापून मंदिर, असे म्हटले जाते.

फणसाचा हंगाम नसतांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीमध्ये फणसाच्या गर्‍यांप्रमाणे गोड सुगंध येण्यामागील शास्त्र

गंधाची उत्पत्ती हे कार्य आणि निर्मितीदर्शक क्रिया दर्शवते. प्रतिकूल काळात अनुकूलतेचे बीज उत्पन्न करणे, हे गंधाच्या निर्मितीचे कारण आहे. पृथ्वी आणि आप तत्त्वांच्या संयोगाने फणसाच्या ग-याप्रमाणे गोड गंधाची निर्मिती होते.

मंदिराजवळील श्रीविष्णूच्या विशाल मूर्तीचे लुटारूंनी तोडलेले शीर दैवी संचार होणार्‍या व्यक्तीच्या सांगण्यावरून पूर्ववत बसवणारे कंबोडिया सरकार !

‘अंकोर वाट’ मंदिराच्या पश्चिम द्वाराकडील मुख्य प्रवेशद्वाराला असलेल्या ३ गोपुरांपैकी उजव्या बाजूच्या गोपुरामध्ये आजही श्रीविष्णूची विशाल अष्टभुजा मूर्ती आहे.

देवतांच्या नावाचा उल्लेख असलेली अर्थहीन गाणी, म्हणजे एक प्रकारे देवतांचे विडंबनच !

ब-याच भावगीतांत देवतांचा उल्लेख असल्याने वरकरणी ती ‘भावगीते’ अथवा ‘भक्तीगीते’ वाटत असली, तरी त्यांत व्यावहारिक प्रेमाचे उथळ प्रदर्शन असते.

अंकोर वाट : राजा सूर्यवर्मन (दुसरा) याने कंबोडिया येथे बांधलेले हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर !

हिंदूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर हिंदुबहुल भारतात नसून ते कंबोडियात आहे. त्या मंदिराचे नाव आहे अंकोर वाट !’

शेवगा, सांधेदुखी आणि भारतीय शेती…

शेवगा शेंगा खाऊन नैसर्गिकरित्या कॅल्शियम वाढवा. कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शेवग्याचा आहारात अवश्य समावेश करावा.