पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !
आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.
घरी आधीपासूनच धार्मिक वातावरण असल्याने देवाधर्माचे काहीतरी करण्याचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले होते. सासरी यजमान सोडून इतर कुणी देवाचे फार करणारे नसले, तरी त्यांनी मला त्यासाठी विरोध केला नाही. त्यामुळे माझी ‘भागवत सप्ताहाला जाणे, नित्यनेमाने मंदिरात दर्शनासाठी जाणे, भजनाला जाणे’, अशी थोडीफार साधना चालूच होती.
महामारी म्हणजे अनेक लोकांना तथा जनसमुदायाला मृत्यूमुखी पाडण्यासाठी गंभीर स्वरूप धारण केलेला आजार किंवा व्याधी. गावांत, जिल्ह्यांत, राज्यांत, देशात किंवा भूखंडात रहाणार्या सर्वच लोकांना अशा व्याधीस सामोरे जावे लागते. कोणताही आजार किंवा व्याधी यांच्या कारणांची विभागणी साधारण तथा असाधारण या दोन वर्गांत केली जाते.
महर्षि व्यास यांचे पिता पराशर ऋषि यांचे कुल्लु (हिमाचल प्रदेश) येथील तपोस्थळ आणि पराशर ताल यांचे छायाचित्रात्मक दर्शन !
हिरा कितीही लपवला तरी त्याचा प्रकाश लपत नाही किंवा अल्प होत नाही. चैतन्याच्या ओढीने प्रवास करणार्याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून पहिल्याच दृष्टीक्षेपात ‘यात काहीतरी वेगळे आहे’, असे जाणवते आणि तो एका अनामिक अशा आकर्षण शक्तीने त्याकडे ओढला जातो.
सर्व घटकांचा विचार करता ‘आपण संपूर्ण आयुष्यभर कष्ट करून जी संपत्ती (स्थावर आणि चल (धन, शेअर्स, सोने, चांदी आदी संपत्ती) मिळवली, तिचा उपभोग आपल्या पश्चात ‘कुणी आणि कसा घ्यावा ?’ याविषयीचा निर्णय आपण इच्छापत्राद्वारे (मृत्यूपत्राद्वारे) स्वतःच स्पष्ट केल्यास ‘त्या मालमत्तेचे पुढे काय होईल ?’ याची काळजी आपल्याला उरत नाही.
पूर्वीपासूनच समाजातील संत आणि अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांनी परात्पर गुरु डॉक्टरांची अवतारी वैशिष्ट्ये जाणली होती. सूर्य उगवल्याचे सर्वांना सांगावे लागत नाही, ते आपोआपच कळते, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या अवतारत्वाची अनुभूती सर्वांना येते !
परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आणि शिकवण यांमुळे त्यांच्यासारखेच गुण सनातनचे संत आणि साधक यांच्यातही निर्माण झाले आहेत. या गुणांमुळे आता त्यांचेही समाजातील संतांशी आपुलकीचे नातेबंध निर्माण होत आहेत.
सध्या सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत गच्चीवरची शेती (टेरेस गार्डनिंग) ही नवी संकल्पना उदयाला येत आहे. या लेखामध्ये आपण घरच्या घरी भाजीपाला कसा पिकवायचा ? याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे आलेेल्या पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.