निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग २

आपल्या समोर एखादी मोठी व्यक्ती आली, उदा. संत आले, तर आपल्या मनावर एक प्रकारचे दडपण येते. येथे साक्षात् श्री दुर्गादेवी कु. अनुराधा यांच्या समोर आली, तर त्यांच्या मनावर केवढे दडपण आले असेल ! शेवटी ती जगदंबाच, आईच आहे.

सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची लहानपणापासून साधनेच्या अनुषंगाने झालेली वाटचाल – भाग १

‘सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करून आतापर्यंत ९६ साधकांनी संतपद प्राप्त केले आहे, तर १५ साधक सद्गुरु पदावर आरुढ झाले आहेत. त्यांपैकी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर १२ व्या संत आणि ६ व्या सद्गुरु आहेत. (वर्ष २०१९)

विकलांग असूनही आंतरिक साधना चालू असलेले आणि दैवी गुण असलेले सांगली येथील संकेत कुलकर्णी सनातनच्या ९६ व्या संतपदी विराजमान !

सनातनचे संत पू. सदाशिव परांजपे यांच्या हस्ते परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांची प्रतिमा आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी पू. (सौ.) शैलजा परांजपे यांचीही वंदनीय उपस्थिती होती. सोहळ्याचे सूत्रसंचालन कु. शिल्पा बर्गे यांनी केले.

पू. जलतारेआजी यांची कुटुंबियांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

बालपण, वैवाहिक जीवन इत्यादी जीवनाच्या विविध टप्प्यांना परिस्थिती कशीही असली, तरी त्या आदर्श साधिकेप्रमाणे प्रेमभावाने आणि प्रसंगी साक्षीभावाने वागल्या आहेत.

ईश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि विविध दैवी गुणांनी युक्त असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील श्रीमती कुसुम जलतारेआजी (वय ८० वर्षे) संतपदी विराजमान !

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका भावसोहळ्यात, शांत, समाधानी वृत्ती आणि देवाच्या कृपेसाठी तळमळणार्‍या श्रीमती कुसुम जलतारे (वय ८० वर्षे) या सनातनच्या ९५ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले.

सतत वात्सल्यभावात राहून तळमळीने सेवा करणार्‍या तपोधाम (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान !

वैशाख कृष्ण पक्ष द्वितीया (२० मे २०१९) या दिवशी मार्गदर्शन करतांना सनातनचे ५ वे सद्गुरु सत्यवान कदम यांनी मूळच्या देवरुख येथील आणि आता तपोधाम येथे सेवारत, तसेच सतत वात्सल्यभावात असणार्‍या श्रीमती स्नेहलता शेट्ये (वय ६९ वर्षे) या सनातनच्या ९४ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.

सतत आनंदावस्थेत असणारे आणि ‘ईश्‍वरी राज्य यावे’, ही तळमळ असलेले श्री. बन्सीधर तावडेआजोबा !

तावडेआजोबा सतत ईश्‍वरी राज्याच्या विचारांत मग्न असतात. त्यांना भेटायला कोणीही आले की, ते ईश्‍वरी राज्याविषयी उत्स्फूर्तपणे बोलतात. ‘ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे’, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. ‘ईश्‍वरी राज्य यावे’, यासाठी ते सतत प्रार्थना करतात.

तुळजापूर (जि. धाराशिव) येथील पू. (श्रीमती) पुतळाबाई देशमुख (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘आमचे मूळ गाव देवळाली (जि. धाराशिव) होते. यजमान आणि ३ मुले यांसह आम्ही तुळजापूरला आलो. त्या वेळी आमच्याजवळ फार काही साहित्य नव्हते. घरची श्रीमंती होती; पण नातलगांनी आम्हाला काही आर्थिक साहाय्य केले नाही.

आनंद, चैतन्य अन् निर्गुणतत्त्वाची अनुभूती देणारा रामनाथी येथील सनातन आश्रमातील अद्वितीय संत सन्मानसोहळा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातनच्या साधकांना परमवंदनीय आणि गुरुस्वरूप असणार्‍या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे माता-पिता संतपदी विराजमान झाल्याची शुभवार्ता आश्रमातील एका भावसोहळ्यातून मिळाली.