परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मनमोहक हास्याविषयी साधकांचे हृद्य मनोगत !
साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे मधुर स्मितहास्य !
जन्मोजन्मींचा थकवा, ताणतणाव नष्ट करणारे गोड हास्य !
साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करणारे मधुर स्मितहास्य !
जन्मोजन्मींचा थकवा, ताणतणाव नष्ट करणारे गोड हास्य !
पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी यांचा चैत्र कृष्ण त्रयोदशी (२८.४.२०२२) या दिवशी ४५ वा वाढदिवस आहे. पू. रत्नमालाताई यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त देवद, पनवेल येथे त्यांच्या समवेत सेवा करणाऱ्या साधिकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
शांत, स्थिर स्वभावाच्या आणि साधनेची तीव्र तळमळ असल्याने कुटुंबीय अन् नातेवाईक यांची साधना व्हावी, यासाठी प्रयत्न करणाऱ्या वर्धा येथील श्रीमती मंदाकिनी विजय डगवार !
श्रीरामनवमीच्या मंगलमयदिनी भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करणाऱ्या मूळ वर्धा येथील; मात्र सध्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्य करणाऱ्या सनातनच्या साधिका श्रीमती मंदाकिनी डगवार या सनातनच्या ११९ व्या समष्टी संतपदी विराजमान झाल्या.
जिवाने तन, मन, बुद्धी, चित्त, अहं आणि प्रकृती यांनी निर्मित स्वतःच्या अस्तित्वाचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग केल्यावर त्याला ईश्वरेच्छेने कार्य करून ईश्वरस्वरूप होता येते. साधनेमुळे आध्यात्मिक उन्नती होऊ लागल्यावर व्यक्तीच्या देहात दैवी पालट दिसून येतात. हे दैवी पालट व्यक्तीतील वाढत्या देवत्वाची प्रचीती देतात. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर
सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची आंतरिक साधना अखंड चालू आहे. पू. आजींची नात (पू. आजींची मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी यांची मुलगी) अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास येथे दिला आहे.
आनंदी, हसतमुख आणि भोळ्या भावाने श्रीविठ्ठलभक्तीत रममाण झालेले ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.
पू. सुश्री (कु.) रत्नमाला यांच्यातील सेवाभावी वृत्ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अनेक शारीरिक त्रास होत असतांनाही त्या भावपूर्ण, परिपूर्ण आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून सेवा करतात. त्या सध्या देवद आश्रमात सेवा करत आहेत. ‘दिसेल ते कर्तव्य’ असा त्यांचा भाव असून आश्रमातील अन्य सेवाही त्या पुढाकार घेऊन करतात. ‘आधी केले, मग सांगितले’, ही उक्ती त्यांच्याबाबत सार्थ ठरते.
प्रत्येक साधकाशी बोलतांना ‘सेवेचे आणखी चांगले प्रयत्न कसे करूया ?’, यासाठी दिशा मिळू लागली. ‘साधकांना आनंद मिळेल, असे काय करूया ?’, हाच ध्यास लागल्याने आता मनात अन्य कोणतेच विचार रहात नाहीत.
सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या भावसोहळ्यात सनातनच्या संत पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी ही आनंदवार्ता घोषित केली.