श्रीकृष्णाने सुचवलेली साधनेच्या संदर्भातील सूत्रे आणि भावावस्थेत रहाण्याचे टप्पे
आपल्याकडून चूक झाली, तर आपण देवाची क्षमा मागतो; पण चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याकडून चूक होते, तेव्हा देवाची क्षमा मागून चूक लगेच सुधारायला पाहिजे, तरच ते खर्या अर्थाने देवाची क्षमा मागणे होते.