भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य
सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. आगामी तिसर्या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे काही संतांचे भाकीत आहे.
सध्या जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत आणि भावी काळात त्या आणखी वाढतील. आगामी तिसर्या महायुद्धात कोट्यवधी लोक अणूसंहारामुळे मृत्यू पावतील, असे काही संतांचे भाकीत आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी आयुर्वेदाची उपेक्षा केल्याने एक परिपूर्ण शास्त्र असूनही आज भारतात आयुर्वेदाला पर्यायी उपचारपद्धतीचे स्थान आहे. भावी हिंदु राष्ट्रात (सनातन धर्म राज्यात) आयुर्वेद ही पर्यायी नव्हे, तर मुख्य उपचारपद्धत असेल.
समाजाला धर्मशिक्षण मिळावे, समाज साधना करायला लागावा, समाजात धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयी जागृती व्हावी आदी उद्देश समोर ठेवून परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष २००६ पासून वार्षिक सनातन पंचांग सिद्ध करण्यास आरंभ केला.
कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग अशा सर्वच साधनामार्गांचे सार असलेला ‘गुरुकृपायोग’ आचरण्यास सांगून साधकांना अल्पावधीत संतपदी पोहोचवण्यासाठी प्रयत्नरत असलेले प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आनंदमय जीवन जगणारे तसेच सर्वांसाठी आदर्शवत् असणारे कुटुंबीय आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे शिक्षण आणि त्यांनी विद्यार्थीदशेत केलेले कार्य यांविषयी थोडक्यात पाहूया !
स्वभाषाभिमानाविना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य होऊ शकत नाही, हे लक्षात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वभाषाभिमान आणि स्वभाषारक्षण यांचे महत्त्व सांगणारी ग्रंथमालिका संकलित केली.
ग्रंथांत दिलेले टक्केवारीच्या स्वरूपातील ज्ञान (उदा. विविध देवतांची ‘उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याची क्षमता’), प्रायोगिक विषयांच्या संदर्भातील ज्ञान (उदा. आदर्श देवघराची मापे) यांसारखे ज्ञान हे परात्पर गुरु डॉक्टरांना ध्यानात मिळालेले आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना, अध्यात्माविषयीचे शंकानिरसन, देवतांच्या नामजपाची योग्य पद्धत आणि उपासनाशास्त्र (३ भाग), आरती, क्षात्रगीते आदी विषयांवरील ध्वनी-चकत्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
एखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच !
‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘शिष्याचे परममंगल (मोक्षाप्राप्ती) हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ शीघ्र गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ हा सोपा साधनामार्ग सांगितला आहे.