परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील चैतन्याच्या प्रभावाने त्यांच्या तळपायांना झालेल्या भोवर्यांंना लावलेल्या मलमपट्ट्यांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे अन् तुलनेत उजव्या तळपायाच्या मलमपट्टीमधील चैतन्याचे प्रमाण अधिक असणे
संतांच्या स्थूलदेहाला इजा झाली, तरी ते सतत आनंदावस्थेत असल्याने त्यांच्यातील चैतन्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही; परंतु संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तूंवर मात्र मोठ्या प्रमाणावर होतो
