चिंचवड येथील पू. (श्रीमती) माया गोखलेआजी संतपदी विराजमान !
वयाचे बंधन न ठेवता श्रीमती माया गोखलेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८१ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, अशी घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केली.
वयाचे बंधन न ठेवता श्रीमती माया गोखलेआजी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून सनातनच्या ८१ व्या संतपदी विराजमान झाल्या आहेत’, अशी घोषणा सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केली.
प.पू. डॉक्टर ‘प्रत्येक वस्तू देवानेच दिलेली आहे’, या कृतज्ञतेने अतिशय प्रेमाने ती हाताळतात. प्रत्येक वस्तूचा अगदी शेवटपर्यंत वापर करतात. त्यांच्या कृतज्ञताभावामुळे वस्तूंमध्ये जिवंतपणा येतो.
पू. (श्रीमती) पार्वती ननावरेआजी घरी राहून व्यष्टी साधना, तसेच आश्रमासाठी पायपोस शिवण्याची सेवा करायच्या. त्यांचे अंतर्मनातून ईश्वराशी अखंड अनुसंधान होते.
गायिकेने रंगभूषा करण्यापूर्वी तिच्यामध्ये इन्फ्रारेड ही नकारात्मक ऊर्जा होती, हे तिच्या संदर्भात यू.टी.एस्. स्कॅनर पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली.
पू. उमाक्कांनी माझ्या मनातले ओळखून मला योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे परिस्थितीकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोनच पालटला. त्या दिवसापासून पू. उमाक्कांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या मनात साठवली जाते.
पू. संदीपदादांचे बोलणे अत्यंत शांत, नम्र आणि हळू आवाजात असल्याने ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटते. पू. दादा करत असलेली प्रार्थना ‘ऐकतच रहावी’, असे वाटते.
वृद्धावस्था आणि अनेक व्याधी असूनही पू. आजोबा कधी विश्रांती घेत नाहीत. कधी कधी ते रुग्णाईत असतात. तेव्हा त्यांना चक्कर येत असते, तसेच त्यांना उभे रहाणे आणि सेवेला जाणे अशक्य असते. तेव्हा ते खोलीत बसून सेवा करतात.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पोटावरील फोडाच्या ठिकाणच्या निघालेल्या त्वचेतून प्रक्षेपित होणा-या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ९.५.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’वतीने एक चाचणी करण्यात आली.
पू. दादा नेहमी तत्त्वनिष्ठ राहून समोरच्याला चूक सांगतात. ते कुणालाही भावनिक स्तरावर हाताळत नाहीत. चूक सांगितल्यानंतर साधकांना दिशा मिळण्यासाठी मार्गदर्शन करून ते साधकांचा उत्साह वाढवतात.
संतांच्या स्थूलदेहाला इजा झाली, तरी ते सतत आनंदावस्थेत असल्याने त्यांच्यातील चैतन्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही; परंतु संतांमधील चैतन्याचा परिणाम त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तूंवर मात्र मोठ्या प्रमाणावर होतो