आकाशात विजांचा कडकडाट होत असल्यास पुढील काळजी घेऊन सुरक्षित रहा !

पावसाळ्यात पर्जन्यवृष्टी होऊन विजांचा कडकडाट होतो. काही वेळा अन्य ऋतूंमध्येही आकाशात विजा चमकतात. विजेचा प्रकाश आणि तिचा आवाज यांत ३० सेकंदापेक्षा अल्प अंतर असेल, तर ती वीज धोकादायक असते.

चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी करावयाची पूर्वसिद्धता आणि प्रत्यक्ष आपत्कालीन स्थितीत करावयाच्या कृती

‘चक्रीवादळ, अतीवृष्टी, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींना कधी सामोरे जावे लागेल ?’, हे सांगता येत नाही. कोणत्याही क्षणी अशी स्थिती उद्भवू शकते.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३

आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.

हेल्पलाईन क्रमांक : आपत्काळातील जवळचा आणि सुरक्षित मित्र !

आपत्काळात कठीण प्रसंगाला कधी सामोरे जावे लागेल, हे कुणीही सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत साहाय्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा वापर अवश्य करावा. त्यासमवेतच ‘हेल्पलाईन’ क्रमांकांचा वापरही आवर्जून करावा.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २

अन्नधान्याचा साठा आपण कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी उपासमार न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी करणे आवश्यक ठरते.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – १

‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्‍वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’

नैसर्गिक आपत्तींच्या तीव्रतेच्या संदर्भात संतांचा द्रष्टेपणा आणि त्यांचे कार्य

‘मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगाला नैसर्गिक आपत्तींची तीव्रता जाणवत आहे. या नैसर्गिक आपत्तीरूपी संकटांच्या संदर्भात द्रष्टे संत अनेक वर्षांपासून समाजाला सावध करत आहेत आणि त्यांवर मात करण्यासाठी करावयाच्या आवश्यक आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात मार्गदर्शनही करत आहेत;

मोठ्या शहरांमधील असुरक्षित वातावरण, तसेच तेथे वाढत चाललेले रज-तमाचे प्राबल्य यांमुळे कुटुंबियांसह गावी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित होण्याचा विचार करा आणि तेथे रहाण्याची व्यवस्था करून ठेवा !

सध्या भारतातील महानगरे, तसेच अन्य मोठी शहरे येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेथे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली रोगराई हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

अनेक विकारांवरील औषध असणारा विडा

भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.

भीषण आपत्काळाची तीव्रता, त्याचे स्वरूप आणि ईश्‍वराने साहाय्य करणे, याविषयी मिळालेले सूक्ष्मज्ञान

काही द्रष्टे संत, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि भविष्यवेत्ते अनेक वर्षांपासून ज्या भीषण आपत्काळाविषयी सांगत होते, त्याचा आरंभ झालेला आहे.