यमराजाची धर्माधिष्ठित न्यायप्रणाली !
८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
८४ लक्ष योनींतून प्रवास केल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो आणि याच जन्मात आपल्याला ईश्वरप्राप्ती करता येते’, असेही धर्म सांगतो. या अनुषंगाने मृत्यूनंतर काय होते ? याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
‘हे श्रीकृष्णा, माझ्यामध्ये भाव नाही, तळमळ नाही. तूच माझ्याकडून ही सेवा करवून घे’, अशी प्रार्थना करते.
‘ड’ जीवनसत्त्व वाढण्यासाठी वैद्यांनी साधकांना प्रतिदिन सकाळच्या किंवा सायंकाळच्या कोवळ्या उन्हात २० मिनिटे बसण्यासाठी सांगितले होते. मी सायंकाळच्या उन्हात २० मिनिटे बसते.
साधकात अनेक तीव्र स्वभावदोष असूनही त्याच्यात भाव, प्रीती, ईश्वरप्राप्तीची तळमळ इत्यादी आध्यात्मिक गुण असले, तर त्याची साधनेत प्रगती होते.
स्वभावदोष आणि अहं हे ईश्वरप्राप्तीसाठीच्या साधनेतील दोन मोठे अडथळे आहेत. स्वभावदोष आणि अहं असला, तर वैयक्तिक जीवनही दुःखी होते आणि व्यक्तीमत्त्वाचा विकासही खुंटतो.
आत्मनिवेदनाला साधनेत विशेष महत्त्व आहे; कारण याच माध्यमातून आपण अद्वैताचीही अनुभूती घेऊ शकतो.
‘भाव म्हणजे अध्यात्मातील ‘अ’. तो निर्माण होईपर्यंत साधकाची साधना मानसिक स्तरावरची असते आणि निर्माण झाल्यावर आध्यात्मिक स्तरावर चालू होते.’
‘भाव’, म्हणजे दे
स्वभावदोष-निर्र्मूलन प्रक्रियेमुळे दोषांवर नियंत्रण येऊन स्वतःमध्ये गुणांचा विकास होतो; म्हणून जीवन सुखी अन् आदर्श बनते.
कुलदेवतेचा नामजप करूनही अपेक्षित लाभ न झाल्याने त्या साधकाने ‘‘तुमची कुलदेवी श्री एकवीरादेवी आहे का ?’’, याची निश्चिती करण्यास सांगितले. त्यांनी आम्हाला तोपर्यंत ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा जप करण्यास सांगितले.
‘अपेक्षा करणे’, हा अहंचा एक पैलू आहे. अपेक्षा करतांना स्वतःला अधिक महत्त्व दिले जाते. अपेक्षा इतरांकडून आणि स्वतःकडूनही केल्या जातात.
