गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावी जातांना, तसेच इतर वेळीही प्रवास करतांना शक्य असल्यास सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, लघुग्रंथ आदी समवेत ठेवून त्यांचा प्रसार करा !
प्रवासात स्वतःजवळ ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके ठेवा !
प्रवासात स्वतःजवळ ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच ‘सनातन प्रभात’ची नियतकालिके ठेवा !
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव करत ‘सनातन संस्थेवर बंदी घालण्याविषयी बोललो होतो’, असे अश्लाघ्य विधान केले होते.
सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…
‘२५.७.२०२५ या दिवसापासून श्रावण मासाला आरंभ होत आहे. या काळात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला आणि पोळा हे सण येतात. या वेळी अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करता येतील…
चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलीन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार आहेत.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव’ या निमित्ताने १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ….
स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव आयोजित रौप्यमहोत्सवी ४ दिवसीय सोहळ्याचे १० जुलै ते १३ जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्था पुढील काळात समाजोपयोगी, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहे अन् यासाठी सरकारचे सहकार्य मिळावे, अशी विनंती या वेळी करण्यात आली. सनातनच्या उपक्रमांना सरकार सहकार्य करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे नुकतेच ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथील बालगंधर्व कलादालनामध्ये श्री कैलास पर्वतावरील निसर्गनिर्मित अलौकिक आणि दुर्मिळ अशा प्रतिमांचे प्रदर्शन लावले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ५ जुलैला दिवशी सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या हस्ते करण्यात आले.
