देहली – सध्या वाढत असलेले प्रदूषण पहाता आज प्रत्येक भारतियाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. या दृष्टीकोनातून सनातन संस्थेच्या वतीने अलकनंदा येथील ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह’ या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी कडूलिंब, आंबा, लिंबू, डाळींब, पपई इत्यादी २१ समाजोपयोगी वृक्ष लावण्यात आले. या प्रसंगी ‘मंदाकिनी एन्क्लेव्ह रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन’चे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
सनातन संस्थेच्या वतीने देहली येथे जीवनावश्यक वनस्पतींचे वृक्षारोपण
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
आनंदप्राप्तीसाठी धर्माचरण आवश्यक ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था
काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पनून कश्मीर ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था
रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात पार पडला ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ !
अर्बन (शहरी) नक्षलवादापासून सावध राहून धर्माचे रक्षण करावे ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन...
दीपावली निमित्त हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्धार करा ! – सद्गुरु स्वाती खाड्ये, सनातन संस्था
चिरंतन आणि अविनाशी सनातन !