आपत्कालीन परिस्थिती आणि ताणतणाव यांवरील उपाययोजना या विषयावर सनातन संस्थेच्या डॉ. सायली यादव यांचे मार्गदर्शन
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड अन् गुजरात येथील डॉक्टरांसाठी परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.