श्राद्ध केल्याने पितरांना लवकर सद्गती प्राप्त होते – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था
श्राद्ध हे तिथीनुसारच करायला हवे. हे विधी आपल्या कुवतीप्रमाणे केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सुखसमद्धी लाभते, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.