ठाणे – कोलशेत येथील सनातनच्या साधिका सौ. धनश्री केळशीकर यांनी पितृपक्षातील श्राद्धाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अशा प्रकारचे मार्गदर्शन एकूण पाच ठिकाणी घेण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ ५० जणांनी घेतला. अंबरनाथ येथे अधिवक्ता सौ. किशोरी कुलकर्णी यांनीही अशाच प्रकारचे मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर तेथे धर्मशिक्षण वर्ग चालू करण्यात आला.
ठाणे येथे सनातनच्या वतीने पितृपक्ष या विषयावर मार्गदर्शन !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
सातारा येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित बलीदान मास समारोप कार्यक्रमात सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय...
हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
धर्मांतर, गोहत्या, मंदिर सरकारीकरण अशा समस्यांवर हिंदु राष्ट्राची स्थापना हेच उत्तर ! – सद्गुरु स्वाती...
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांनी घेतले श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन !
धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत ! – सद्गुरु स्वाती...
वर्धा येथे सनातन संस्थेकडून भागवत कथाकार पू. श्री गंगोत्री तिवारी महाराज यांचा सन्मान !