कपडे आध्यात्मिकदृष्ट्या कसे असावेत ?
सात्त्विक कपडे घातल्याने ईश्वरी चैतन्य ग्रहण होऊन मनुष्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होते.
सात्त्विक कपडे घातल्याने ईश्वरी चैतन्य ग्रहण होऊन मनुष्याचे मन आणि बुद्धी सात्त्विक होते.
सकाळी उठल्यावर नामस्मरण, गणेशवंदन, इत्यादी धर्माचरण केल्यास त्याचा लाभ होतो.
साधना करतांना ईश्वराच्या अनुसंधानात रहाणे महत्त्वाचे असते. थोड्या थोड्या कालावधीनंतर प्रार्थना केल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधणे सोपे जाते. प्रार्थनेमुळे व्यक्तीला व्यावहारिक आणि आध्यात्मिक लाभ होतात.
स्नानानंतर कपाळावर टिळा अथवा मुद्रा लावावी, उदा. वैष्णवपंथीय कपाळावर उभे तिलक लावतात.
अतृप्त पूर्वजांच्या त्रासाचे कारण आणि त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना पाहूया.
‘देव किंवा गुरु यांना शरण जाऊन इच्छित गोष्ट प्रकर्षाने याचना करून मागणे, म्हणजे प्रार्थना.
प्रार्थनेने देवता वा गुरु यांचा आशीर्वाद लाभतो, चिंता न्यून होऊन श्रद्धा वाढते आणि अशक्य गोष्टही शक्य होते.
तळलेले आणि मसालेदार पदार्थ, शिळे अन् पोषणमूल्य नसलेले आणि पचण्यास जड असलेले पदार्थ टाळा.
दिवाळीत आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. आकाशदीपाची संकल्पनेविषयी यात पाहूया.