नवरात्र : बाजारीकरण आणि संभाव्य धोके !

हिंदूंच्या सणवारात हल्ली जी विकृती वाढीला लागली आहे, त्या अनुषंगाने अन् पौरोहित्य करतांना मातृवर्गाद्वारे ज्या समस्या मांडल्या जात आहेत, त्याच कारणाने हा लेखन प्रपंच करावासा वाटतो.

डोळे भरून पहावा, असा पंढरपुरातील परंपरागत श्री पांडुरंग रथोत्सव सोहळा !

आजचे पंढरपूर इसवी सन् १७१५ नंतरच्या पंरपरा जपणारे आहे. त्यापूर्वी पंढरपूर फार काळ सुलतानी अंमलाखाली होते. त्यामुळे प्रथा-परंपरा यांचा लोप झालेला होता; पंरतु ‘रथस्थ विठ्ठल दृष्टवा, पुनर्जन्म न विद्यते’ असा उल्लेख पांडुरंग महात्म्यात असल्यामुळे पूर्वीही रथोत्सव होता, हे समजते.

पंढरपूरची वारी: भावभक्तीचा उत्कट सोहळा !

प्रत्येकाचे कल्याण चिंतणे, कार्यात भगवंताला पहाणे, धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करणे आणि भागवतधर्माचा मार्ग सुकर करणे हेच वारकऱ्यांचे भक्तीमय जीवन असते !
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरी भरलेल्या आनंदयात्रेत सहभागी होऊन विठुरायला भेटूया. वारीसमवेत प्रत्येक जिवाच्या आयुष्याची वारीही भक्तीमय होऊ दे, ही प्रार्थना !

देवीचे माहात्म्य !

देवीच्या उपासनेची परंपरा पुष्कळ पूर्वीपासून भारतात चालत आलेली आहे. देवीचे मूळ रूप निर्गुण असले, तरी तिच्या सगुण रूपाची उपासना करण्याची परंपरा भारतात प्रचलित आहे. उपासकांच्या हृदयात देवीला विशेष स्थान असल्यामुळेच प्रतीवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.

पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त करून देणारे कोकिला व्रत !

अधिक आषाढ मासानंतरच्या निज आषाढात जी स्त्री महिनाभर कोकिळेचे दर्शन घेतल्याविना अन्न ग्रहण करणार नाही आणि व्रतस्थ राहील, तिला पतीसुख आणि सर्व प्रकारचे वैभव प्राप्त होईल, असे भगवान शंकराने देवी सतीला सांगितले.

एकादशी व्रत

केवळ पुण्यसंचय व्हावा, या सद्हेतूने एकादशीकडे पहाणे अयोग्य आहे. एकादशी व्रताचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना झाले आहेत अन् होणार आहेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक मासात दोन एकादशी येतात.

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. या दिवशी पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषि व अरुंधती यांचे आवाहन व षोडशोपचार पूजन करावे.

श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)

शिवाला शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि हे व्रत करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे या लेखातून जाणून घेऊया.

प्रदोष व्रत

प्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’, असे म्हणतात.अनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे प्रारब्ध संपून संचितही नष्ट होऊ लागते.