गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !
गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा त्यामागचे विवेचन येथे देत आहोत.
गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा त्यामागचे विवेचन येथे देत आहोत.
गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा ! हिंदु वर्षातील पहिला सण अर्थात गुढीपाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया.
गुढीपाडव्याला गुढी का उभारावी, युद्ध आणि गुढी यांचा संबंध अन् गुढीपाडव्याच्या दिवशी कोणती प्रार्थना करावी, ते या लेखात देत आहोत.
गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेचच गुढीचे पूजन करून गुढी उभारावी, असे शास्त्रात सांगितले आहे. गुढीचे पूजन शास्त्रानुसार कसे करावे, हे वाचकांसाठी इथे देत आहोत.
होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा आहे. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र आहे.
प्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे.
दिवाळीत आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिलाचा मूळ शब्द ‘आकाशदीप’ असा आहे. आकाशदीपाची संकल्पनेविषयी यात पाहूया.
अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी ! दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे आनंद, असा विचार केल्यास साधकांच्या जीवनात केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळे इतका आनंद असतो की, आपण प्रत्येक क्षणी दिवाळी अनुभवतो.
फेसबूकवर प्रसारित झालेल्या एका संदेशात ‘श्रीरामाने रावणाला दसर्याच्या दिवशी मारल्यानंतर २१ दिवसांनी ते अयोध्येत पायी पोेचले होते. त्यामुळे दसर्यानंतर २१ दिवसांनी दिवाळी साजरी केली जाते’, अशा आशयाचा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे.