दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ?

काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली.

श्री गणेशमूर्ती कशी असावी ?

‘श्री गणपति अथर्वशीर्षा’त गणेशाचे रूप (मूर्तीविज्ञान) असे दिले आहे – ‘एकदन्तं चतुर्हस्तं…।’ म्हणजे ‘एकदंत, चतुर्भूज, पाश आणि अंकूश धारण करणारा.

त्रिपुरारि पौर्णिमा (कार्तिक पौर्णिमा)

त्रिपुरारि पौर्णिमेला मोठ्या उंच दगडी खांबाला सभोवती दिवे लावण्याची व्यवस्था करून तिथे दिवे लावले जातात. या खांबांना त्रिपुरी म्हणतात.

अनंत चतुर्दशी

गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णुदेवतेला अनुसरून अनंत चतुर्दशी हे व्रत केले जाते.

उत्सवकाळात आदर्श मिरवणूक कशी काढावी ?

मिरवणूक म्हणजे उत्सवमूर्तीविषयी व्यक्त करण्यात आलेले प्रेम ! परंतु मिरवणुकीच्या नावाखाली जर अपप्रकार होत असतील, तर तो उत्सवमूर्तीचा अवमानच झाला.

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे.

सण, शुभदिन आणि धार्मिक विधी असलेल्यादिवशी नवीन वस्त्रे अन् विविध अलंकार धारण करणे

‘सण, शुभदिन आणि धार्मिक विधी या वेळी देवता सूक्ष्मातून भूतलावर येतात. त्या दिवशी वस्त्रालंकाराने सुशोभित होणे, हे त्यांचे स्वागत करण्यासारखेच आहे.