अप्रचलित आणि विचित्र आडनावांचा व्यक्तींवर होणारा परिणाम अन् आडनावे बदलणे आवश्यक असणे किंवा नसणे याविषयीचे शास्त्र !

कोणतेेही वाक्य किंवा शब्द यातून ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्याशी संबंधित शक्ती अन् चैतन्य’, यांचे वातावरणात प्रक्षेपण होत असते. सात्त्विक शब्दांतून सात्त्विक शक्ती, राजसिक शब्दांतून राजसिक शक्ती आणि तामसिक शब्दांतून तामसिक शक्ती यांचे प्रक्षेपण होत असते.

केवळ दर्शनानेच मनुष्याची पापे नाहीशी करणारी नर्मदामाता !

नर्मदेचा उगम मध्यप्रदेशातील अनुप्पुर जिल्ह्यातील अमरकंटक येथे झाला. नर्मदा, माघ शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी अश्विनी नक्षत्रावर दुपारी १२ वाजता प्रकट झाली; म्हणून या दिवशी ‘नर्मदा जयंती’ साजरी करतात.

प्रयाग येथील कुंभमेळ्यामध्ये राजयोगी (शाही) स्नानाच्या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांच्या संगमामध्ये स्नान केल्यामुळे होणारे आध्यात्मिक लाभ !

‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या नद्या म्हणजे भारताच्या अनुक्रमे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या आहेत. या नद्यांमध्ये कार्यरत असणारी दैवी ऊर्जा संगमाच्या ठिकाणी एकवटली आहे.

ख्रिस्ती धर्मानेच ‘सहिष्णुते’चे थडगे बांधले आहे !

हिंदुत्वनिष्ठांवर हिटलरचे वारस असण्याचाही आरोप केला जात आहे. या आरोपात आकांडतांडवाच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. त्याच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावाही दिलेला नाही.

अखंड भारताची दुर्दैवी फाळणी म्हणजे हिंदु संस्कृतीवरील राजकीय आक्रमणच !

काही लेखकांच्या मते, गांधीजींनी वर्ष १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातून लक्ष काढून ते फाळणीच्या विषयावर केंद्रित केले होते. या आंदोलनामुळे इंग्रज कॉँग्रेसवर नाराज होते आणि म्हणून त्यांनी त्या पक्षाच्या नेत्यांना कारागृहात पाठवले होते.

हिंदु संस्कृतीवरील आघातांचे सर्वांत भयावह उदाहरण म्हणजे हिंदु काश्मिरींचे दमन !

काश्मीर प्रांत हा केवळ भूमीचा तुकडा नसून ती आमची माता आहे. तिने आम्हाला ज्ञानाचे दूध पाजले आहे. भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा भूप्रदेश आहे. या प्रांताने पाणिनी, पतंजलि, शारंगदेव, मम्मट, अभिनव गुप्ता, असे विद्धान दिले आहेत.

पाकिस्तानच्या निर्मितीतील बटरफ्लाय इफेक्ट !

आपण आयुष्यात जे काही करतो, त्याचे पडसाद अनंत काळापर्यंत उमटतात. आज आपण करत असलेल्या क्षुल्लक कृतीचा परिणाम पुढे काय होणार आहे, याची कल्पना स्वतःला नसते. त्याचप्रमाणे जिनांच्या आजोबांच्या मत्स्य व्यवसाय करण्याच्या निर्णयाचा परिणाम एका शतकानंतर लक्षावधी लोकांवर होणार, याची सुतराम कल्पना त्यांना नसावी.

आर्यांचे भारतावरील आक्रमण : राजकीय आणि धार्मिक स्वार्थासाठी रचलेले एक कुभांड

आर्य-आक्रमण सिद्धांतामुळे केवळ वेदांनाच हीन लेखता आले, असे नसून पुराणांनाही क्षुद्र ठरवता आले. बुद्ध, कृष्ण यांच्याही पूर्वी होऊन गेलेल्या शेकडो पराक्रमी राजांच्या इतिहासावर काल्पनिक भारुडे असल्याचा आरोप करण्याचे कारस्थान साधता आले.

भारतीय सैनिकांच्या त्यागाचे मोल जाणून त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे आवश्यक !

सुकमा येथे २४.४.२०१७ या दिवशी झालेल्या सीआर्पीएफ्च्या २५ सैनिकांच्या हौतात्म्यामुळे देशभरात जो तीव्र संताप व्यक्त व्हायला हवा होता, त्याचा कुठलाही संकेत मिळत नाही.