आनंदी जीवनाची कला आत्मसात करण्याची सुवर्णसंधी !
दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये मनोविकाराच्या समस्या, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये मनोविकाराच्या समस्या, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
झाडांची पाने तोडल्यावर त्यांना वेदना होतात आणि ते ओरडतात, हे एका संशोधनातून समोर आले आहे. तेल अवीव विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.
झाडाची प्रतिदिन ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचे, तसेच इतरही गप्पा मारायच्या.
ज्यांनी आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीत लहानाचे मोठे केले, त्यांनाच आपण मोठेपणी वा विवाह झाल्यावर म्हणा, त्यांचा द्वेष तिरस्कार करतो किंवा विसरतोही; पण त्या वेळी मात्र आपण हे विसरून जातो की, ‘आपणसुद्धा केव्हा तरी म्हातारे किंवा वृद्ध होऊ ?’
विभक्त कुटुंबपद्धत, व्यक्तीदोष, आर्थिक अडचणी अशा विचारसरणीमुळे वृद्धाश्रम ही एका दृष्टीने चिंतेची गोष्ट बनली आहे. या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, माया, आपुलकीची आवश्यकता असते.
‘आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये दुवा सांधणे नव्या पिढीला नको आहे; कारण आजची तरुण पिढी ‘विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत’, अशा विचाराने वागत आहे.
‘साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाच्या आरोग्याच्या समस्यांना वाचा फुटायला आरंभ होतो. आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास जोम, शक्ती आणि उत्साह अशा काहीशा आनंदी मार्गाने झालेला असतो.
डॉ. हार्टझेल हे एक संस्कृत भाषेला वाहून घेतलेले स्पेन देशातील बास्क येथील ‘सेंटर ऑन कॉग्निशन, ब्रेन अँड लँग्वेज’ या विभागातील पदव्युत्तर संशोधक आहेत.
‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चालला आहे. तेव्हा मुलांनो ‘ब्ल्यू व्हेल’, ‘पबजी’ यांसारख्या जीवघेण्या खेळांच्या व्यसनापासून आताच सावध रहा.
कोणतेेही वाक्य किंवा शब्द यातून ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्याशी संबंधित शक्ती अन् चैतन्य’, यांचे वातावरणात प्रक्षेपण होत असते. सात्त्विक शब्दांतून सात्त्विक शक्ती, राजसिक शब्दांतून राजसिक शक्ती आणि तामसिक शब्दांतून तामसिक शक्ती यांचे प्रक्षेपण होत असते.