१०० टक्के अचूक भविष्यासाठी स्त्री बीज फलित झाल्याची वेळ कळणे आवश्यक !

साधारण हल्ली जे जन्मकुंडलीप्रमाणे ज्योतिषी जे सांगतात त्यातील ३० ते ३५ टक्के योग्य असते. ज्योतिषाची साधना आणि अभ्यास यांनुसार त्याचे प्रमाण वाढते. बाळाचा जन्म होतांना त्याचे डोक खाली दिसायला लागले, ती वेळ लक्षात घेऊन जर कुंडली मांडली, तर ती ३८ टक्क्यांपर्यंत योग्य येते.

ज्योतिषशास्त्र – वेदांचे अंग !

‘ज्योतिष’ हा शब्द ज्योत + ईश असा बनला आहे. ‘ज्योत’ म्हणजे ‘तेज’ आणि ‘ईश’ म्हणजे ‘देव’; म्हणून ‘ज्योतिषशास्त्र’ शब्दाचा अर्थ आहे, ‘देवाच्या तेजाने युक्त असे शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र.’

गुजरातमधील ‘द्वारकाधीश’ मंदिर आणि द्वारकापीठ

श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या आधी समुद्रात द्वारका बुडवली. दुर्वास ॠषींच्या शापामुळे यदुकुळाचा नाश झाला. समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या भूभागाला नंतर द्वारकेचे स्थान प्राप्त झाले !

१०० व्या वर्षात पदार्पण करत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

योगतज्ञ दादाजींचे पितृवत छत्र लाभणे, ही ईश्‍वराने सनातनवर केलेली मोठी कृपा असून त्यामुळेच सनातन संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे.

साक्षात ईश्‍वराने सनातनला दिलेले अनमोल आणि दिव्य कृपाछत्र : योगतज्ञ दादाजी वैशंपायन !

योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्‍वराचे सुंदर नियोजन असून दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांमुळे त्यांनी अनेक साधकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. त्यांनी सिद्ध केलेले मंत्र, ते स्वतः करत असलेली अनुष्ठाने आणि इतर अनेक दिव्य उपचार यांमुळे साधकांभोवती दिव्य संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होत आहे.

ईश्‍वराशी एकरूप झालेले आणि निर्गुण स्थितीत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या काही अनमोल भावमुद्रा !

गेली अनेक वर्षे कठोर तपःसाधना केलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा देह अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांनी विभूषित आहे.

श्रीकृष्णाचे क्षेत्र असलेल्या गुजरातमधील प्राचीन गणपति मंदिराचे वैशिष्ट्य आणि महत्त्व !

१९.३.२०१९ या दिवशी पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात येणारे अडथळे दूर होण्यासाठी श्रीकृष्णाचे क्षेत्र असलेल्या गुजरात राज्यातील राजधानीजवळच्या प्राचीन गणपति मंदिरात सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी जावे.

सत्यनारायण कथेचे उगम क्षेत्र असलेल्या ‘नैमिषारण्य’ या तीर्थक्षेत्राचे माहात्म्य !

नैमिषारण्य उत्तरप्रदेश राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) पासून ९० कि.मी. अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यात आहे. ते गंगानदीची उपनदी असलेल्या गोमती नदीच्या डाव्या तिरावर आहे.

गुजरातमधील सारंगपूर येथील कष्टभंजन हनुमान मंदिर, वेरावल येथील ‘भालका तीर्थ’

गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे गुरु स्वामी गोपालानंद सारंगपूर गावात आले असता त्यांना समजले, ‘अनेक वर्षे त्या भागात पाऊस न पडल्याने सगळे ओस पडले आहे.’ त्या वेळी त्यांनी हनुमंताला प्रार्थना केली आणि ईश्वरी प्रेरणेने त्या ठिकाणी हनुमंताची स्थापना केली.

दत्ताची विविध गुणवैशिष्ट्ये

दत्तजयंतीच्या सात दिवस आधीपासून गुरुचरित्राचे पारायण करून दत्तजयंतीला भजन, पूजन आणि कीर्तन केले जाते. काही ठिकाणी दत्तनवरात्र साजरी होते. या नवरात्रीचा प्रारंभ मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून होतो आणि दत्तजयंतीला समापन होते.