कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी यज्ञाचा उपयोग – एक शास्त्रीय आधार

शहरातील लोकांना पावसाळा नकोसा वाटतो; पण ग्रामीण भागातील जनतेचे जीवनच पावसावर अवलंबून असते. पाऊस पडला नाही, तर शेती ओस पडेल, कुपोषणाची समस्या उभी राहील.

यज्ञयागामुळे मनुष्य आणि वातावरण यांच्यावर सकारात्मक परिणाम होतो ! – संशोधनातील निष्कर्ष

यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून समोर आले आहे. या संदर्भात गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची धर्मशाळा या दोन ठिकाणी २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने यज्ञाच्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले.

‘यज्ञसंस्कृती’चे पुनरुज्जीवन करणारे मोक्षगुरु परात्पर गुरु डॉ. आठवले !

सनातन संस्थेच्या वतीने नोव्हेंबर २०१९ पर्यंत २२० यज्ञ करण्यात आले. हे सर्व यज्ञ पहाण्याचे आणि यज्ञस्थळी नामजप करायला बसण्याचे भाग्य रामनाथी आश्रमातील साधकांना प्राप्त झाले.

यज्ञाचे मंत्र म्हणतांना भाव आणि उच्चार यांचे महत्त्व

अर्थ न जाणता वेदमंत्राचे पठण करणारा पाने, फुले आणि फळे नसलेल्या शुष्क वृक्षासमान आहे, केवळ भारवाही आहे, खांबाप्रमाणे आहे.

मनुष्याच्या तमोगुणी समष्टी कर्मामुळे यज्ञकर्माचा समाजाला अपेक्षित लाभ होत नाही, यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा !

यज्ञामुळे वातावरणातील रज-तमाचा प्रभाव नष्ट होऊन वातावरण अध्यात्माला पोषक बनते, म्हणजेच दैवी स्पंदनांनी युक्त बनते.

हिंदु धर्मातील यज्ञातील हवनातून निर्माण होणारा धूर आणि इतर कारणांमुळे निर्माण होणारा धूर

येथे यज्ञामुळे वातावरण आणि मानव यांच्यावर कसा चांगला परिणाम होतो, याचे सविस्तर विवेचन केले आहे. यज्ञाचे लाभ समजावेत, यासाठी यज्ञाचा धूर आणि प्रदूषण करणारे हानीकारक धूर यांची तुलना केली आहे.