प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !
सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. शंतनू गुप्ता यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
सुप्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. शंतनू गुप्ता यांनी १४ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
गोव्यात हिंदु संस्कृती आणि मंदिरे टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या सौंदेकर राजघराण्याचे वंशज सवाई श्री श्री मधुलिंगनागेश राजेंद्र वडियार यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमातील चालणारे कार्य जिज्ञासेने जाणून घेतले.
सनातन संस्था आणि आश्रम यांचे अभूतपूर्व कार्य पाहून आणि आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन समाधान मिळाल्याने मी भरून पावलो. निष्काम कर्म कसे करावे, याविषयी आश्रमातील साधकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे मला आत्मिक समाधान मिळाले. आश्रमातील सेवा सात्त्विक पद्धतीने केल्या जातात, ते पाहून मी प्रभावित झालो….
आश्रम पाहिल्यानंतर मान्यवरांनी ‘आम्ही सर्व जण एकाच कॉलनीमध्ये (संकुलात) रहातो. तिथे आमच्या घरांपैकी एका घराला तुम्ही तुमचा आश्रम करा. यासाठी आम्ही शक्य तेवढे साहाय्य करू, असे सांगितले.
जर महाराणा प्रताप किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या पवित्र भूमीत देवाच्या कृपेने पुन्हा जन्म होणार असेल, तर तो सनातन संस्थेच्या माध्यमातून होईल.
खोपोली येथील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि उद्योजक श्री. कुलदीपक रामदास शेंडे यांनी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाला १९ जून या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह खोपोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. दिलीप जाधव, खोपोली येथील उद्योजक श्री. रोहित शेंडे, श्री. सुशांत तेलवणे आणि श्री. जनार्दन जाधव हेही उपस्थित होते.
खासदार सदानंद शेट तानावडे, पुरातत्व विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, आमदार दाजी साळकर आणि आमदार संकल्प आमोणकर यांची उपस्थिती ! खासदार, मंत्री आणि आमदार यांनी सनातन संस्थेच्या आश्रमातून चालणारे कार्य आणि सूक्ष्म प्रदर्शन यांविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली.
शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या मंदिराप्रमाणे सनातनच्या आश्रमात प्रसन्नता जाणवली ! – भरतशेठ गोगावले, मंत्री, महाराष्ट्र राज्य
स्वामीजी म्हणाले, ‘‘मी सनातनच्या आश्रमात येऊन आत्मविभोर झालो आहे. येथे मला सेवाभाव, अहंकाररहित जीवन यांचे दर्शन घडले. या आश्रमात मला अनेकात एकतेचे दर्शन झाले…
वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.