पुणे येथील प्रबोधन कक्षाला जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद
या प्रबोधन कक्षाला सदाशिव पेठेतील नारद बालक मंदिर शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. नीलिमा पेठे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी सनातनचे ग्रंथ पुष्कळ आवडल्याचे सांगितले.
या प्रबोधन कक्षाला सदाशिव पेठेतील नारद बालक मंदिर शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. नीलिमा पेठे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी सनातनचे ग्रंथ पुष्कळ आवडल्याचे सांगितले.
गेली ८ वर्षांहून अधिक काळ मी गणेशोत्सवाच्या काळात बाजीराव रस्त्यावर सनातनचा प्रबोधन कक्ष कायम पाहिला आहे. या प्रबोधन कक्षाच्या माध्यमातून जागृती होणार असून आम्ही सनातनच्या कार्यास साहाय्य करण्यास सदैव तत्पर आहोत.
सुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ ऑगस्ट या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला.
राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री श्री. प्रवीण पोटे यांची हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने भेट घेण्यात आली. या वेळी प्रवीण पोटे यांनी सनातन संस्था ही एकमेव खर्या अर्थाने आणि प्रामाणिकपणे हिंदुत्वाचे कार्य करत आहे.
उमाकांतजी महाराज यांचा जन्म उत्तरप्रदेश येथे झाला असून बाबा जयगुरुदेवजी महाराज हे त्यांचे गुरु होत. वर्ष २००७ पासून गुरूंच्या आज्ञेने बाबा उमाकांतजी महाराज धर्मस्थापना आणि लोकांच्या जीवनाचा उद्धार व्हावा, यांसाठी कार्य करू लागले.
परात्पर गुरु डॉ. आठवले अत्यंत कठीण परिस्थितीत साधकांना घडवण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे कार्य करत आहेत. २१ व्या शतकातील ते द्रष्टे संत आहेत. त्यामुळे २१ वे शतक हे आगामी काळात त्यांच्या नावाने ओळखले जाईल.
पुणे येथील पाक्षिक सांस्कृतिक वार्तापत्रचे संपादक श्री. मिलिंद शेटे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला २ जुलै या दिवशी सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासह पाक्षिक सांस्कृतिक वार्ताच्या व्यवस्थापिका सौ. सुनिता पेंढारकर आणि कर्मचारी होते.
सनातन संस्थेला भेटण्यापूर्वी आम्हाला माहीत नव्हते की, अशीही एक संस्था आहे जी धर्मशास्त्राच्या आधारे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मला पुष्कळ आनंद होत आहे. मी परमात्म्याला प्रार्थना करते, ‘परम पूजनीय गुरुदेवजी डॉ. जयंत आठवले यांच्या मनात ज्या प्रकारे ‘भारत हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे’, असे विचार आले आहेत, त्या प्रकारचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात यावेत.’
देशातील सध्याच्या सर्व समस्यांवर एकमेव आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना, असा उद्घोष करणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगण.