नखे कोणत्या वारी कापावीत, यामागील ज्योतिषशास्त्रीय दृष्टीकोन
सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्चितच लाभ होतो.
सध्याच्या स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात सात्त्विकता टिकवण्यासाठी लहानात लहान कृती शास्त्रानुसार केल्यास निश्चितच लाभ होतो.
श्री गणेशचतुर्थीच्या व्रताविषयी नेहमी विचारल्या जाणार्या काही शंका आणि त्यांची उत्तरे या लेखात दिली आहेत.
मूळचे मुंबई येथील रहाणारे आणि ५० वर्षांपासून चेन्नई येथे स्थायिक झालेले सनातनचे हितचिंतक अन् उद्योजक श्री. श्रीकांत साठे (वय ७५ वर्षे) श्रीकृष्णाष्टमीच्या शुभदिनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त झाले. त्यांच्यामध्ये असलेली काही गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात दिली आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना प.पू. उल्हासगिरी महाराज म्हणाले, ‘‘आपण जसे साधक घडवतात तसे अन्य कोणीही घडवत नाहीत. आपण साधकांना सांगितलेली स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया यांमुळे साधक घडतो.
नौपाडा येथील महाराष्ट्र विद्यालयात प्रवचन घेण्यात आले. ५०० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. शाळेतील ध्वनीक्षेपक यंत्रणेवरून अन्य वर्गांतील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ घेता आला. मुख्याध्यापक श्री. बी.बी. ठाणेकर यांनी सर्वतोपरी साहाय्य केले.
प.पू. डॉक्टर कोणतेही लिखाण वाचतांना त्यांच्या समवेत पेन असे. त्यायोगे ते मजकुरावर आवश्यकतेनुसार शुद्धलेखन, व्याकरण किंवा संकलन आदी स्तरांवरील सुधारणा, कोणता मजकूर कशासाठी संरक्षित करायचा यासंबंधीच्या खुणा, अशा विविध खुणा करायचे.
शस्त्रक्रियेनंतर निवासस्थानी आल्यावर लघवी साठवणारी पिशवी दोन पायांच्या मधेमधेेे येऊ नये म्हणून कमरेला बांधून सेवा करणे
उत्तम हिंदु राष्ट्र संघटक होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रकिया राबवून ईश्वरचरणी कृतज्ञतापूर्वक शरण जाऊन व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचा निर्धार सर्वांनी केला. या वेळी सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ९ आणि १० ऑगस्ट या दिवशी येथील सनातनच्या सेवाकेंद्रात धर्मप्रेमींसाठी दोन दिवसीय हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
सुदर्शन वाहिनीचे मालक आणि संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी १६ ऑगस्ट या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी त्यांच्याशी वार्तालाप केला.