सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा धुळे येथील महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात सहभाग
मंदिरांमधून धर्मशिक्षण दिल्यास राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मंदिरांमधून धर्मशिक्षण दिल्यास राष्ट्रभक्ती असणारी पिढी निर्माण होईल ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ माझ्या भक्ताचा नाश होणार नाही. या भगवंताच्या वचनाला अनुसरून आपण साधना करून भगवंताचे भक्त बनलो, तर भगवंत आपली काळजी घेणारच आहे.
‘मानवाचा जन्म दुर्लभ आहे. ‘मनुष्यजन्मात येऊन ईश्वरप्राप्तीच करायची आहे’, हे भगवंत विविध स्वरूपातून सांगत असतो. मनुष्य देह हे एक यंत्र आहे. ‘मी जिवंत आहे’, ही जाणीव सतत ठेवून जीवन जगायचे असते.
गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे.
मालेगाव बाँबस्फोट, मुंबईतील ७/११ चा रेल्वे बॉबस्फोट आणि दाभोलकर हत्या या प्रकरणांचे नुकतेच निकाल लागले. या प्रकरणांमध्ये ‘राजकीय हस्तक्षेप’ होता, असा सनसनाटी निर्माण करणारा आरोप माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केला. आम्ही त्यांना विनंती करतो की, त्यांनी राजकीय हस्तक्षेप करणार्या ‘त्या’ राजकीय नेत्यांची नावे जाहीर करावीत,..
सनातन संस्थेच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मंगलहस्ते उद्घाटन ! तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांचीही उपस्थिती !
व्यष्टी आणि समष्टी साधना परिपूर्ण करणार्या, तसेच सतत गुरुसेवेचा ध्यास असणार्या सौ. अंजली हनुमंत करंबेळकर (वय ६८ वर्षे) या सनातन संस्थेच्या १३३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी दिली.
आज भारतामध्ये पंधरा लाख हिंदू धर्मांतर करत आहेत. साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. काही ठिकाणी मंदिरामध्ये जुगार खेळणे यासारखे गैरप्रकार होत असतात.
आज धर्म धोक्यात आहे आणि जेव्हा धर्म धोक्यात असतो, तेव्हा आपणही धोक्यात असतो. अशा वेळी प्रत्येकाच्या वेळेचा त्याग पुष्कळ महत्त्वाचा ठरतो.
सांगली येथील वारणाली वसाहतीमधील ‘अपंग सेवा केंद्रा’तील मुलांसाठी सनातन संस्थेच्या वतीने राखी पौर्णिमेनिमित्त ९ ऑगस्ट या दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.