भगिनींनो, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधनेची कास धरा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था

आपल्यासमोर आदर्श राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई या वीरांगना आहेत. प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री शक्तीच्या रूपाने कार्यरत असते.

अरबी समुद्रातील चक्रीवादळांच्या तीव्रतेमध्ये २० ते ४० टक्क्यांनी वाढ !

 उत्तर हिंदी महासागरातील प्रत्येक चौथ्या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होत आहे. जगभरातील चक्रीवादळांपैकी ६ टक्के चक्रीवादळे उत्तर हिंदी महासागरात सिद्ध होत आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळांची तीव्रता २० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे, असे हवामान शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे.

धन, संपत्ती आणि पद या तात्कालिक सुख देणार्‍या गोष्टींपेक्षा भगवंताकडे शाश्वत सुख आणि समाधान मागावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

भगवंत प्रत्येक मनुष्य-प्राणिमात्र यांच्यामध्ये भरभरून आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जी दुःखे किंवा संकटे येतात ती त्याच्या कर्मामुळेच आलेली असतात.

धर्माचरणी आणि प्रेमळ स्वभाव असलेल्या सनातनच्या ७१ व्या संत कोल्हापूर येथील पू. (श्रीमती) आशा भास्कर दर्भेआजी (वय ९३ वर्षे) !

सनातनच्या ७१ व्या संत पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची आंतरिक साधना अखंड चालू आहे. पू. आजींची नात (पू. आजींची मुलगी श्रीमती अंजली कुलकर्णी यांची मुलगी) अश्विनी कुलकर्णी यांनी उलगडलेला पू. आजींचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

घरच्या घरी कोथिंबीर आणि पुदीना यांची लागवड

‘कोथिंबीर ही बियांपासून होत असली, तरी या बिया आपल्याला कुठल्याही रोपवाटिकेतून विकत आणण्याची आवश्यकता नसते. आपल्या स्वयंपाकघरातच त्या बिया असतात. कोथिंबिरीचे बी म्हणजे ‘धने’.

भोळ्याभावाच्या माध्यमातून भक्तीचे रहस्य अनुभवणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आज पांडुरंगाची ‘एकादशी’ आणि आजच्याच दिवशी विठ्ठलाने नरुटेकाकांना संतपदी विराजमान केले. यातून सर्वकाही कसे ईश्वरनियोजित असते, हे लक्षात येते.

माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण शक्य ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

धर्माचरण करून भारतीय परंपरेचा सार्थ अभिमान बाळगा ! जी स्त्री धर्मशिक्षित होईल, तिच्याकडे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस कुठल्याही वासनांधाचे होणार नाही.

इंदूर येथे प.पू. रामानंद महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ‘श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज’ या सनातनच्या ग्रंथाचे भावपूर्ण वातावरणात प्रकाशन !

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’च्या वतीने १२ आणि १३ मार्च या दिवशी प.पू. रामानंद महाराज यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

आनंदी आणि श्रीविठ्ठलाविषयी भोळाभाव असणारे ईश्वरपूर (सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) संतपदी विराजमान !

आनंदी, हसतमुख आणि भोळ्या भावाने श्रीविठ्ठलभक्तीत रममाण झालेले ईश्वरपूर (इस्लामपूर, सांगली) येथील श्री. राजाराम भाऊ नरुटे (वय ८९ वर्षे) हे संतपदी विराजमान झाल्याचे सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले.

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील राज्यांमध्ये प्रवचन, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे, तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना जिज्ञासूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.