महान भारतीय संस्कृतीचे आचरण सर्वांनी करायला हवे ! – श्री श्री श्री जगद्गुरु शंकराचार्य श्रीविद्यारण्य भारती स्वामीजी

इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीमुळे १८० वर्षांपूर्वी असणारा सुजलाम् सुफलाम् भारत आज विपत्तीमध्ये आहे.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

मला प्रांजळपणे मान्य करावेसे वाटते की, ही संस्था हिंदु समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच हिंदु धर्मातील चांगल्या आणि पवित्र गोष्टींची जाणीवपूर्वक जपणूक करतांना दिसते. पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगमच या भेटीत मला आढळून आला.

चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी सनातनच्या रामनाथी आश्रमाला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेले अभिप्राय !

आश्रमातील प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचा येथे विचार होतो आणि ते आनंदाने आचरणात आणणार्‍या साधकांना पाहून मला पुष्कळ समाधान वाटले.

वैशिष्ट्यपूर्ण यज्ञ करणारे संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला चरणस्पर्श !

सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे, समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी आणि गणपतीचे उपासक संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे पुत्र अन् शिष्य श्री. गणेश स्वामी यांच्यासह १३ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.

धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे आणि धर्म अन् विज्ञान यांची यथायोग्य सांगड घालणारे सनातनचे साधक

समाजात हिंदुत्ववादी, धर्मप्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, पंडित अशी विविध मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले; परंतु धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे सनातनचे साधक प्रथमच मी पाहिले.

मध्यमवयीन महिलांचा शबरीमाला देवस्थानातील प्रवेश धर्मसंमत आहे का ? – श्री. बी. रामभट पटवर्धन

अलीकडे युवा वर्ग धर्म अथवा कायदा यांना विरोध करतो अथवा त्याचे उल्लंघनच करायचे असते, असे मानतो, असे वाटते. धर्म अथवा कायदा विश्‍वशांतीसाठी, तसेच समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

हाताच्या बोटांतून आणि डोळ्यांतून बाहेर पडणार्‍या प्रकाशामध्ये विविध रंग दिसणे

देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अशा अनेक गूढ गोष्टी आहेत, ज्यांची कारणे विज्ञानही अद्याप शोधून काढू शकले नाही.

ॐ चा नामजप आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून ॐ चे महत्त्व !

ॐ मंत्राविषयी पुष्कळ सिद्धांत मांडलेले आहेत. ॐ हा एक वैश्‍विक ध्वनी (कॉस्मिक साऊंड) असून त्यातून विश्‍वाची निर्मिती झाली, हा त्यातील सर्वाधिक प्रचलित सिद्धांत आहे; पण भारतीय (हिंदु) संस्कृतीत ॐ चा नियमित जप करण्यामागे केवळ तेच एकमेव कारण नाही.

सनातन आश्रमात दत्तमाला मंत्रजप करतांना आश्रम परिसरात झालेला वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक पालट

‘दत्तमाला मंत्रा’चे पठण करण्यास आरंभ केल्यापासून सनातन आश्रमाच्या परिसरात औदुंबराची ५८ रोपे उगवली आहेत.

अमेरिकेतील संशोधक डॉ. श्रीकांत पाटील यांची सनातन आश्रमाला भेट !

अमेरिकेतील ‘त्रिवेदी ग्लोबल इनकॉर्पोरेशन’ (Trivedi Global Inc.,USA) या संस्थेचे संशोधन विभागाचे संचालक (‘डायरेक्टर रिसर्च’) डॉ. श्रीकांत पाटील यांनी सनातन आश्रमाला भेट दिली.