विवाहाविषयी शंकानिरसन
‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का, लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य आहे का, विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा, अशा काही शंकांची उत्तरे पाहूया.
‘रजिस्टर मॅरेज’पेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह श्रेयस्कर का, लग्नपत्रिकेवर देवतांची चित्रे छापणे योग्य आहे का, विवाहानंतर पती आणि पत्नी यांनी जोडीने नमस्कार का करावा, अशा काही शंकांची उत्तरे पाहूया.
प्रसिद्ध कन्नड चित्रपट निर्माते अधिवक्ता मारुति जडियावर यांनी सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. गोवा येथे चालू असलेल्या आंतराराष्ट्रीय चित्रपट मोहत्सवात सहभागी होण्यासाठी ते आले होते.
आजच्या युवा पिढीसमोर हिंदु धर्माचे हे ज्ञान वैज्ञानिक भाषेत पोहोचवणे आवश्यक आहे. हेच कार्य सनातन संस्था प्रामाणिकपणाने करत आहे. मुळात संस्थेचे कार्य सनातन धर्माच्या पायावर उभे असल्याने ते वाढेल आणि टिकेल. तुम्ही आमचेच कार्य करत आहात, असे प्रतिपादन भिवंडी येथील स्वामी गंभीरानंद महाराज यांनी केले.
इंग्रजांच्या वैचारिक गुलामगिरीमुळे १८० वर्षांपूर्वी असणारा सुजलाम् सुफलाम् भारत आज विपत्तीमध्ये आहे.
मला प्रांजळपणे मान्य करावेसे वाटते की, ही संस्था हिंदु समाजामध्ये जनजागृती करणे, तसेच हिंदु धर्मातील चांगल्या आणि पवित्र गोष्टींची जाणीवपूर्वक जपणूक करतांना दिसते. पावित्र्य आणि शुचिर्भूतता यांचा सुरेख संगमच या भेटीत मला आढळून आला.
आश्रमातील प्रत्येक क्षणाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचा येथे विचार होतो आणि ते आनंदाने आचरणात आणणार्या साधकांना पाहून मला पुष्कळ समाधान वाटले.
सर्वांचे कल्याण व्हावे, साधकांचे रक्षण व्हावे आणि जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे, समर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी आणि गणपतीचे उपासक संत प.पू. रामभाऊ स्वामी यांचे पुत्र अन् शिष्य श्री. गणेश स्वामी यांच्यासह १३ जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले.
समाजात हिंदुत्ववादी, धर्मप्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, पंडित अशी विविध मंडळी आहेत. त्यांच्याबरोबर मी अनेक वर्षे काम केले; परंतु धर्माचे शास्त्रशुद्ध आचरण करणारे सनातनचे साधक प्रथमच मी पाहिले.
अलीकडे युवा वर्ग धर्म अथवा कायदा यांना विरोध करतो अथवा त्याचे उल्लंघनच करायचे असते, असे मानतो, असे वाटते. धर्म अथवा कायदा विश्वशांतीसाठी, तसेच समाजाच्या रक्षणासाठी असतो, हे त्यांच्या लक्षातच येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अशा अनेक गूढ गोष्टी आहेत, ज्यांची कारणे विज्ञानही अद्याप शोधून काढू शकले नाही.