स्वतंत्र भारताची सत्तर वर्षांनंतरची दुःस्थिती आणि हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता !

‘नुकताच भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘खर्‍या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला आहे का ?’, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?’, असे प्रश्‍न माझ्या मनात निर्माण झाले.

नवी मुंबई येथील डेली न्यूज बॅण्ड या दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांची रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !

नवी मुंबईतून प्रकाशित होणारे डेली न्यूज बॅण्ड या इंग्रजी दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांनी नुकतीच गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली.

गुरूंच्या विविध प्रकारांप्रमाणे प.पू. डॉक्टरांमध्ये दिसलेली विविध रूपे !

प.पू. डॉक्टरांनी यापूर्वी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. मात्र महर्षींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा वाढदिवस १०.५.२०१५ या दिवशी साजरा करण्यात आला.

आर्क्टिक समुद्रातील बर्फ नष्ट होणार ! – केंब्रिज विद्यापिठातील वैज्ञानिकाचा दावा

आर्क्टिक समुद्रातील बर्फ यावर्षी किंवा पुढील वर्षी नष्ट होईल, असा दावा लंडन येथील केंब्रिज विद्यापिठातील पोलस ओशन फिजिक्स ग्रुपचे प्रमुख प्रा. पीटर वॅडहॅम्स या वैज्ञानिकाने केला आहे.

गंगेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगीरथ व्हा !

५ जून ते १४ जून २०१६ या कालावधीत गंगादशहरा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने गंगेची महती, आध्यात्मिक रहस्य, धार्मिक अधिष्ठान आणि गंगादशहरा व्रताचे फळ यासंदर्भातील विवेचन येथे देत आहोत.

वायूप्रदूषण

वायूप्रदूषण अनेक रोगांना कारणीभूत ठरणारे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते प्रतीवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात.

हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन हाच पर्यावरण रक्षणाचा उपाय

प्रतिवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. यामध्ये पर्यावरणाचा र्‍हास रोखण्याचा संदेश दिला जातो; पण असा दिवस साजरा करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार पर्यावरणप्रेमींनी करावा. खर्‍या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

देव आहे विश्‍वंभर !

एक बुद्धीवादी व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला म्हणाली, तुमचा देव गाभार्‍यात बसून नैवेद्य खाण्याविना काय काम करतो ? हे वाक्य ऐकून मला त्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव कराविशी वाटली; कारण देव काय काय करतो, ते शब्दांत सांगणे अशक्यच आहे. तेव्हा देवाने मला पुढील ओळी सुचवल्या. देव पाडतो पाऊस । देव धाडतो थंडी-ऊन । देव भागवितो भूक । देव … Read more

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला पुणे येथील थोर संत प.पू. आबा उपाध्ये यांचा चरणस्पर्श

रामनाथी, गोवा येथील आश्रमातील सनातनच्या साधकांना दोन महान विभूतींच्या भेटीचा आनंद घेण्याचा योग जुळून आला ! परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या भेटीसाठी पुणे येथील थोर संत प.पू. आबा (नरसिंह) उपाध्ये आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मंगला उपाध्ये यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात १ जूनला शुभागमन झाले.

पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि सप्तर्षि जीवनाडीपट्टी यांच्या आगमनाप्रसंगीच्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

२६ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता ५ सप्तर्षि जीवनाडीपट्ट्या आणि वज्र घेऊन पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात महर्षींचेच सनातनच्या आश्रमात आगमन झाले अन् साधकांना एक दैवी योग अनुभवायला मिळाला.