विश्वकल्याणासाठी अहोरात्र झटणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना देण्यात आलेल्या ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार सोहळ्यातील क्षणमोती !

पुरस्कारासह या वेळी ‘माईलपिली (मोरपीस)’ पुरस्कारही प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य, तसेच अन्य क्षेत्रांत भरीव कामगिरी करणार्‍यांना दिला जातो.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाणार !

नातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला उपस्थित रहाण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आतंकवादी आणि पाकिस्तान यांना धडा शिकवा !

उरी, पठाणकोट आणि पुलवामा यांसारख्या आतंकवादी आक्रमणांना कठोर उत्तर दिल्यानंतरही आतंकवादी आक्रमणे थांबलेली नाहीत, हे नुकत्याच पहलगाममध्ये झालेल्या आक्रमणानंतर स्पष्ट झालेले आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार !

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘ॐ शिव शक्ति ॐ पुरस्कार’ यावर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना घोषित करण्यात आला आहे.

…हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’निमित्त शुभसंदेश !

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे देहलीचे कला आणि संस्कृती मंत्री कपिल मिश्रा यांना निमंत्रण !

सनातन संस्थेचा रौप्य महोत्सव, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ वा जन्मोत्सव यांच्या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत सनातन संस्थेच्या वतीने गोवा येथे होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे देहलीचे कला आणि संस्कृती मंत्री श्री. कपिल मिश्रा यांना निमंत्रण

पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

स्वामीजी म्हणाले, ‘‘मी सनातनच्या आश्रमात येऊन आत्मविभोर झालो आहे. येथे मला सेवाभाव, अहंकाररहित जीवन यांचे दर्शन घडले. या आश्रमात मला अनेकात एकतेचे दर्शन झाले…

साधकांनो, आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढल्यामुळे आध्यात्मिक उपाय नियमित करण्यासह व्यष्टी साधनाही वाढवा !

आताचा आपत्काळ आपल्याला अतिशय कठीण वाटतो; पण हा काळ संधीकाळही आहे. ‘या काळात साधनेचे थोडे जरी प्रयत्न केले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते’, हे या संधीकाळाचे महत्त्व आहे.

‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आचार्य उपेंद्रजी यांची गोवा येथील सनातन आश्रमाला भेट !

वर्ष २०२५ ते २०२७ हा प्रलयाचा काळ आहे, असे अगस्त ऋषींच्या नाडीपट्टीमध्ये सांगितले आहे, अशी माहिती ‘अंतरयोग फाऊंडेशन’चे संस्थापक आध्यात्मिक गुरु आणि श्री विद्या गुरु आचार्य उपेंद्रजी यांनी येथे दिली.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गोरक्षपीठ पीठाधीश्वर आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !

सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वाद उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सनातन संस्थेला दिला.