साधकांनो, पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने आश्रमातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

‘पावसाचे पाणी आत येऊ नये’, यासाठी फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावणे; कपडे वाळवण्यासाठी, तसेच साहित्य आणि वाहन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या निवारा शेड बनवणे; …. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे इत्यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्या साधकांची आवश्यकता आहे.

सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…

सत्संग २७ : आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व

गेल्या आठवड्यात आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण हा विषय समजून घेतला होता. आजच्या सत्संगामध्ये आपण आपत्काळ आणि साधनेचे महत्त्व यांविषयी जाणून घेणार आहोत.

सत्संग २६ : संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण

गेल्या आठवड्यात आपण उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचे महत्त्व समजून घेतले होते. आजच्या सत्संगामध्ये आपण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण तसेच अक्षय तृतीया यांविषयी जाणून घेणार आहोत.

सत्संग २५ : उपासनेचे महत्त्व

गेल्या आठवड्यात आपण अ-१, अ-२ आणि अ-३ पद्धतीने स्वयंसूचना कशा तयार करायच्या याचा सराव करून घेतला होता. आजच्या सत्संगामध्ये आपण उपासनाकांड आणि ज्ञानकांड यांचे महत्त्व समजून घेणार आहोत.

बिहारमधील मुझफ्फरपूर, गया, समस्तीपूर, सोनपूर येथील विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या अंतर्गत संस्थेतर्फे मुझफ्फरपूर आणि गया येथे विविध ठिकाणी ‘तणावमुक्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.

जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !

श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.

तणावमुक्तीसाठी अध्यात्माला पर्याय नाही ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘हेमा’ हायर सेकंडरी स्कूल’मध्ये ‘तणावमुक्ती’ वर प्रवचन पार पडले !

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत येथील हायर सेकंडरी स्कूल’ या शाळेत ‘तणावमुक्ती आणि संतुलित जीवन’ या विषयावर..

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून आनंद झाला. समाधान वाटले. येथे आल्यावर चिदानंदाची अनुभूती आली. आपले सेवाकार्य अत्यंत प्रशंसनीय आहे.’