नैसर्गिक आपत्तींमुळे वर्ष २०५० पर्यंत देशातील ४ कोटी ५० लाख लोकांना स्थलांतराचा धोका ! – तज्ञांचा अभ्यास

भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या ५ आशियाई देशांमधील हवामान किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे झालेले विस्थापन अन् स्थलांतर यांचा अभ्यास करण्यात आल्यानंतर दक्षिण आशियामध्ये वर्ष २०५० पर्यंत ६ कोटींहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

बहुगुणी आवळा !

‘आवळा म्हणजे पृथ्वीवरील अमृत ! आवळा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करण्यासाठी उपयुक्त आहे; म्हणून आयुर्वेदात याला ‘औषधांचा राजा’ असे म्हणतात.

पुष्पौषधी

‘पुष्पौषधी’ या औषधोपचार पद्धतीचा शोध डॉ. एडवर्ड बाश, (एम्.बी.बी.एस्.), लंडन यांनी लावला. पुष्पौषधी ही एक वेगळी ‘पॅथी’ (flower Remedy) आहे. बरेच आधुनिक वैद्य या पॅथीचा उपयोग करतात..

पावसाळ्यामध्ये नैसर्गिकपणे उगवलेल्या औषधी वनस्पतींचा संग्रह करा ! (भाग १)

या लेखात दिलेल्या औषधी वनस्पतींपैकी काही वनस्पती आयुर्वेदाच्या औषधांच्या दुकानांत विकतही मिळतात; परंतु अशा वनस्पती विकत घेण्यापेक्षा त्या निसर्गातून गोळा करणे कधीही चांगले असते.

जमीन खरेदी आणि कंत्राटदाराकडून घर बांधून घेतांना फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर गोष्टींची पूर्तता करा !

मोकळी जागा विकत घेतांना किंवा तिच्यावर बांधकाम करण्यापूर्वी अनेक कागदपत्रे पडताळून घेणे महत्त्वाचे असते. त्या जागेवर बांधकाम करायचे झाल्यास त्यासाठीही अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. या संबंधीची माहिती लेखातून जाणून घेऊया.

आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण चिकित्सा असणारे पंचकर्म !

‘निरोगी मनुष्याच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि रोगी मनुष्याला रोगमुक्त करणे’ हे आयुर्वेदाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करावयाचे पंचकर्म हे एक साधन आहे. रोगापासून मुक्तता आणि निरोगी, दीर्घायुष्य देणारे ही एक आयुर्वेदाची स्वतंत्र अन् खास चिकित्सापद्धत आहे.

खांदेदुखी झाल्यावर करावयाचे काही महत्त्वपूर्ण व्यायामप्रकार

आपत्काळात वैद्य किंवा औषधे मिळण्याची शाश्वती देणे शक्य नसल्याने आजार टाळण्यासाठी वा नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापासूनच साधकांसह सर्वांनी आपल्याला योग्य ते व्यायामप्रकार करण्यास प्रारंभ करावा.

आपत्काळापूर्वी महानगरे आणि शहरी भाग येथूून गावांत स्थलांतरित होतांना एकएकटे न रहाता अन्य साधकांसमवेत आपली निवासव्यवस्था करा !

आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी साधकांना जी पूर्वसिद्धता करावी लागेल, त्यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे महानगरे, तसेच मोठी शहरे या ठिकाणी न रहाता गावी अथवा तालुक्याच्या ठिकाणी रहायला जाण्याची पर्यायी व्यवस्था करणे !

टाकाऊ विदेशी सफरचंदापेक्षा भारतीय फळे खा !

भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ?