शरिरावर आलेले त्रासदायक (काळे) आवरण का आणि कसे काढावे ?

कालमाहात्म्यानुसार सध्याच्या सूक्ष्मातील आपत्काळात एकंदरीतच वाईट शक्तींचा त्रास वाढला असल्याने व्यक्तीवर त्रासदायक आवरण पुनःपुन्हा येत असते.

आध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी

सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे.

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली भजने

सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी गायलेली चैतन्यमयी भजने आता आपण ऐकूया !

प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार आध्यात्मिक उपाय शोधण्यापूर्वी आणि आध्यात्मिक उपाय करण्यापूर्वी वाईट शक्तींनी शरिरावर आणलेले त्रासदायक आवरण काढण्याविषयी अभ्यासाअंती लक्षात आलेली सूत्रे !

साधकांवर वाईट शक्ती सध्या वरचेवर त्रासदायक आवरण आणत आहेत, तसेच ते आवरण एकदा आध्यात्मिक उपाय करून काढले, तरी पुनःपुन्हा येत आहे.

दम लागलेला असतांना ॐ नमः शिवाय । हा जप केल्याने दम्याचा त्रास न्यून होणे

२८.४.२०१६ या दिवशी रात्री ११.४५ ला झोपलो असतांना पित्तामुळे छातीत जळजळ होऊ लागली. त्यामुळे मला खोकला येऊ लागला; म्हणून मी पित्तावरचे औषध घेतले.

मिठाच्या पाण्याच्या उपायाचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम

साधकाची प्रभावळ मिठाच्या पाण्याचे उपाय केल्यानंतर २.२० मीटर झाली, म्हणजे पुष्कळ वाढली. मिठाच्या पाण्याच्या उपायांचा साधकावर झालेला हा सकारात्मक परिणाम आहे.

दृष्ट काढण्याच्या पद्धतीमागील शास्त्र आणि अनुभूती

या लेखात आपण दृष्ट काढतांना दृष्ट काढणार्‍याने आणि ज्याची दृष्ट काढायची या दोघांनी प्रार्थना करायचे महत्त्व; ज्याची दृष्ट काढायची, त्याने तळहात वरच्या दिशेने का ठेवावे; ओवाळण्याचे महत्त्व, दृष्ट काढणार्‍याने मागे वळून का पाहू नये, दृष्ट काढल्यानंतर दोघांनीही नामजप का करावा, त्यांनी हातपाय का धुवावेत, प्रत्येक घंट्याने (तासाने) दृष्ट काढण्याचे कारण आणि दृष्ट काढतांना संबंधित शब्द मराठीत म्हणतांना आलेली अनुभूती, याविषयी जाणून घेऊ..