‘ज्ञानम्’ महोत्सवात हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’चे प्रकाशन !

धर्मजागृतीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सनातन पंचांगा’च्या हिंदी भाषेतील आवृत्तीचे, तसेच हिंदी आवृत्तीच्या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’ आणि ‘अ‍ॅपल अ‍ॅप’चे प्रकाशन जयपूर येथे आयोजित सुप्रसिद्ध ‘ज्ञानम्’ महोत्सवात करण्यात आले.

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान !

यशवंतराव चव्हाण सभागृहात ‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’द्वारे आयोजित ‘पिलर्स ऑफ हिंदुत्व’ या संमेलनामध्ये विविध क्षेत्रांत हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या प्रतिनिधींचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

साधकांनो, आपत्कालीन साहाय्यासाठी आवश्यक असलेले संपर्क क्रमांक (हेल्पलाईन नंबर) स्वत:च्या भ्रमणभाषमध्ये संरक्षित करून ठेवा !

आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ साहाय्य मिळावे, यासाठी शासनाने संबंधित यंत्रणांचे साहाय्य क्रमांक (हेल्पलाईन नंबर) उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती आटोक्यात आणण्यासाठी आपल्याला संबंधित यंत्रणांचे साहाय्य घेता येईल. या सर्व क्रमांकांवरील सेवा २४ घंटे उपलब्ध असतात.

सनातनचे ग्रंथ ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध करण्याच्या सेवेत योगदान द्या !

सध्या समाजामध्ये संगणक, भ्रमणभाष इत्यादींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे सनातनचे ग्रंथ समाजाला ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मोठी सेवा उपलब्ध झाली आहे. (‘ई-बूक’ : एखाद्या पुस्तकाचे ‘डिजिटल’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरूपातील रूपांतर !) या सेवेसाठी या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि साधक यांची आवश्यकता आहे.

केडगाव (पुणे) येथे पू. शरद वैशंपायन यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या ‘कलियुगके त्रिकालदर्शी ऋषि ! योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनजी’ या ग्रंथाचे प्रकाशन !

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायनजी’ (गुण-विशेषताएं, कार्य, सिद्धि एवं देहत्याग) या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरद वैशंपायन यांच्या हस्ते करण्यात आले.

साधकांनो, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार प्रत्येक सेवा करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करा !

आश्रमातील, तसेच प्रसारात सेवा करणारे साधक विविध सेवा करतात. मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार केली, तर ती परिपूर्ण अन् भावपूर्ण होईल. ‘या योगमार्गांनुसार सेवा कशी करावी ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !

प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले.

सनातनच्या आश्रमात नामचिंतन केले जात असल्याने ही भूमी पवित्र झाली आहे ! – ह.भ.प. गणेश महाराज

सनातनच्या आश्रमात नामचिंतन केले जात असल्याने ही भूमी पवित्र झाली आहे. गायीच्या शेणाने भूमी सारवल्यासही ती पवित्र होते. दुसर्‍याकडे असणारे सद्गुण आपण आत्मसात् करावेत. धर्माची वृद्धी आणि धर्माचे संरक्षण करणे, हे सनातनचे कार्य चांगले आहे, असे मार्गदर्शन येथील ह.भ.प. गणेश महाराज यांनी केले.

साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !

खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधनेची हानी होते.

साधकांना सेवेसाठी साहाय्यक असलेल्या भ्रमणभाष, संगणक,‘इअरफोन’ इत्यादी उपकरणांवर वाईट शक्तींनी आक्रमण केल्यामुळे साधकांच्या सेवेत अडथळे निर्माण होणे

सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य व्यापक स्तरावर शीघ्र गतीने चालू आहे. साधकांची सेवा गतीने होण्यासाठी भ्रमणभाषचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे अनिष्ट शक्ती उपकरणांवर आक्रमणे करून धर्मप्रसाराचे कार्य आणि सेवा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे आणत आहेत.