
‘बर्याच साधकांना तीव्र किंवा मध्यम आध्यात्मिक त्रास आहे. ‘व्यष्टी वा समष्टी साधनेत चुका झाल्यास काही साधकांच्या मनात ‘मला असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे ही चूक झाली’, असा विचार येत असल्याचे लक्षात आले आहे. खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. वाईट शक्ती आध्यात्मिक त्रासाचा अपलाभ घेऊन साधकांमध्ये मुळात असलेले स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण वाढवतात. त्यामुळे झालेल्या चुकांविषयी अंतर्मुखतेने चिंतन न करता आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधकांच्या साधनेची हानी होते.
साधकांनी कोणतीही चूक झाल्यावर त्यामागील मूळ स्वभावदोष अथवा अहं यांच्या पैलूंचे चिंतन करावे आणि त्यांच्या निर्मूलनासाठी तळमळीने प्रयत्न करावेत.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !
अधिक मासात सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ इतरांना देऊन सर्वश्रेष्ठ अशा ज्ञानदानाचे फळ मिळवा !
अधिक मास निमित्त धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा...
हिंदूंनो, काळानुसार साधना म्हणून श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र यांचे प्रतिदिन पठण करा !