कोल्हापुरातील १०७ वर्षांतील सर्वांत भीषण पूरस्थितीचे भयावह वास्तव !

पंचगंगा नदीच्या जवळ असलेली, विशेषतः शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी ही गावेच्या गावे पाण्याखाली गेली. गावांना बेटाचे स्वरूप आले.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत महापुरामुळे उद्भवलेली भीषण स्थिती !

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांना पुढील ५-१० वर्षे खर्ची घालावी लागतील. यावरून आपत्काळाची भीषणता आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात !

युद्धाची सिद्धता, प्रत्यक्ष युद्ध आणि नागरिक !

युद्धस्य कथा रम्या ।, असे म्हटले जाते; मात्र जेव्हा प्रत्यक्ष युद्ध होते आणि ते अमर्यादित कालावधीत चालू रहाते, तेव्हा ते रम्य न होता प्रचंड वेदनादायक होते.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने युनिव्हर्सल स्कॅनर (यु.ए.एस्.) उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनातील काही तांत्रिक संज्ञांचा अर्थ !

या संज्ञांचे अर्थ सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी …

सनातन संस्थेने धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य हाती घेतले आहे ! – पू. (डॉ.) श्री अभिनव ब्रह्मानंद स्वामीजी

बेळगाव जिल्ह्यात शहर, रायबाग, शहापूर, महांतेश नगर, गोकाक या ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडले.

कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्‍वर भैया दासजी महाराज यांचा सनातन संस्थेवर असलेेला विश्‍वास

कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्वर भैया दासजी महाराज म्हणाले, ‘‘मी प्रत्येक वेळी कुंभ झाल्यावर कर्जबाजारी होतो; परंतु प्रथमच या वेळी माझ्यावर कसलेच ऋण (कर्ज) झालेले नाही.

‘सनातन संस्था करत असलेले कार्य पुष्कळ उच्च प्रतीचे आहे !’ – स्वामी रामरसिक दासजी महाराज

या वर्षीच्या प्रयाग येथील कुंभमेळ्याला उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील स्वामी रामरसिक दासजी महाराज आले होते. तेव्हा ते सनातन संस्थेच्या साधकांच्या संपर्कात आले. त्यांनी सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार काढले

जम्मू येथील ज्योतिष विशारद डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

जम्मू येथील डॉ. शिवप्रसाद रैना गुरुजी यांचा वेदांचा अभ्यास असून ते ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहेत. त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापासून वेदाध्ययनाला आरंभ केला.

निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर आणि अधिवक्ता सुरेश कुलकर्णी संतपदी विराजमान

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी न्यायालयीन संघर्षाचे योद्धे आणि कर्मयोग अन् भक्तीयोग यांचा अपूर्व संगम असलेले निवृत्त न्यायाधीश सुधाकर चपळगावकर हे सनातनच्या ९७ व्या व्यष्टी संतपदी, तर अधिवक्ता सुरेश कुलकर्णी हे सनातनच्या ९८ व्या समष्टी संतपदी विराजमान झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केली.

राममंदिर उभारण्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याची सिद्धता असलेले कर्मयोगी अधिवक्ता हरि शंकर जैन संतपदी विराजमान !

धर्मरक्षणाची तीव्र तळमळ, निष्काम भावाने सेवारत रहाण्याची वृत्ती, उत्साहाचा अक्षय स्त्रोत आणि ध्यानी-मनी-स्वप्नी केवळ रामराज्याचा, म्हणजे हिंदु राष्ट्राचा ध्यास आदी विविध गुणांचा समुच्चय म्हणजे देहली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’ या संघटनेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करणारे अधिवक्ता हरि शंकर जैन !