आदित्यहृदय स्तोत्र
आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून हे स्तोत्र सलग ३ वेळा ऐकावे…
आदित्यहृदय स्तोत्र लावून या स्तोत्रातील चैतन्यामुळे स्वत:च्या हृदयाच्या भोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी सूर्यदेवाला प्रार्थना करून हे स्तोत्र सलग ३ वेळा ऐकावे…
आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे.
हिंदु धर्मात ‘गोग्रास’ पुण्यप्रद मानला जातो. सणासुदीला गोग्रास दिल्याविना भोजन न करणारे हिंदू आहेत, तसेच नियमित गोग्रास दिल्याविना भोजन ग्रहण न करणारे हिंदूही आज आहेत; मात्र हा ग्रास गायीलाच भरवला जात आहे ना, हे मात्र पहाण्याची आवश्यकता आहे.
मानवी आणि नैसर्गिक आपत्ती न्यून करण्यासाठी मनुष्याने सातत्याने साधना आणि धर्माचरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच पृथ्वी टिकू शकते आणि पृथ्वीवरील मानव ख-या अर्थाने सुखी होऊ शकतो.
पंचगंगा नदीच्या जवळ असलेली, विशेषतः शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी ही गावेच्या गावे पाण्याखाली गेली. गावांना बेटाचे स्वरूप आले.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी नागरिकांना पुढील ५-१० वर्षे खर्ची घालावी लागतील. यावरून आपत्काळाची भीषणता आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात येतात !
युद्धस्य कथा रम्या ।, असे म्हटले जाते; मात्र जेव्हा प्रत्यक्ष युद्ध होते आणि ते अमर्यादित कालावधीत चालू रहाते, तेव्हा ते रम्य न होता प्रचंड वेदनादायक होते.
या संज्ञांचे अर्थ सात्त्विक आणि असात्त्विक नक्षी असलेल्या सोन्याच्या अलंकारांचा व्यक्तीवर आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी …
बेळगाव जिल्ह्यात शहर, रायबाग, शहापूर, महांतेश नगर, गोकाक या ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडले.
कुंभमेळ्यात वंदनीय उपस्थिती असलेले परमहंस धाम, वृंदावनचे महामंडलेश्वर भैया दासजी महाराज म्हणाले, ‘‘मी प्रत्येक वेळी कुंभ झाल्यावर कर्जबाजारी होतो; परंतु प्रथमच या वेळी माझ्यावर कसलेच ऋण (कर्ज) झालेले नाही.
