(गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सूर्यनमस्कार शिबिर
सूर्यनमस्कार घातल्यामुळे श्वसनाची क्षमता सुधारणे, लवचिकता वाढणे, ताजे तवाने वाटणे, थकवा न्यून होणे, उत्साह वाढणे, असे अनेक लाभ साधकांना अनुभवायला मिळाले.
सूर्यनमस्कार घातल्यामुळे श्वसनाची क्षमता सुधारणे, लवचिकता वाढणे, ताजे तवाने वाटणे, थकवा न्यून होणे, उत्साह वाढणे, असे अनेक लाभ साधकांना अनुभवायला मिळाले.
येथे ‘माहेश्वरी जागतिक अधिवेशन २०२६’मध्ये सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला देश-विदेशातून आलेल्या माहेश्वरी बांधवांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळाला.
सततच्या टिकणार्या सुखाला आनंद म्हणतात. आनंद कसा मिळवायचा ? हे कुठेही शाळा-महाविद्यालयातून शिकवले जात नाही. आनंद मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्मशास्त्र.
गोमराई मारुति मंदिर येथे १४ जानेवारी या मकरसंक्रांतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर आयोजित प्रवचनात सद्गुरु सत्यवान कदम ते बोलत होते.
सिंहगड रस्ता येथील नांदेड सिटीमधील श्री स्वामी समर्थ मठ आणि महाअवतार बाबा मठ येथे आयोजित प्रवचन या कार्यक्रमाचा लाभ १५० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला.
कडाक्याच्या थंडीतही सद्गुरु स्वातीताईंचे मार्गदर्शन पूर्ण होईपर्यंत एकही जिज्ञासू जागेवरून उठला नाही. कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेने प्रकाशित केलेल्या देवतांची सात्विक चित्रे, नामपट्टी, ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या साधकांनी उपस्थितांना ‘दैनंदिन जीवनात आध्यात्मिक विज्ञानाचे महत्त्व, सनातन धर्म आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यांविषयी सांगितले.
सनातन संस्थेकडून ५२ ठिकाणी ‘आध्यात्मिक ग्रंथ’ तसेच ‘सात्त्विक उत्पादने’ यांचे कक्ष लावण्यात आले.
शिबिरामध्ये आनंदी जीवनासाठी साधना करणे का महत्त्वाचे आहे ? व्यक्तीमत्त्वाचा विकास कसा करावा ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व आणि ती कशी राबवतात ? हे सांगण्यात आले.
प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या स्तरावर कार्य करत आहेत. यात गोरक्षण, लव्ह जिहाद, लँड (भूमी) जिहाद यांसह अन्य अनेक कार्यांचा समावेश आहे; मात्र हिंदुत्वाचे कार्य करतांना त्याला साधनेची जोड दिल्यास त्या कार्याची फलनिष्पत्ती अधिक होते, असे मौलिक मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.