जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन
सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले.
सध्या आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून राबवणे क्रमप्राप्त आहे. अंतःकरण शुद्धी झाली, तरच आपण भगवंताच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.
कल्याण येथील श्री शंकर मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती जाणून घेत ग्रंथ खरेदीही केली.
सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला.
४ फेब्रुवारीला रुद्रशक्ति एनक्लेव्ह, मनिषनगर, नागपूर येथे सनातनच्या धर्मरथाच्या (सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांचे फिरते वितरणकेंद्र) माध्यमातून राष्ट्ररक्षण, धर्मजागृतीविषयक, तसेच अध्यात्मशास्त्र सुलभ भाषेत सांगणारे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.
नवी देहली व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे जिल्हाधिकारी महेंद्रकुमार सिंह यांना नुकतेच देण्यात आले.
भाग्यनगर (हैद्राबाद) येथे १८ ते २८ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या ‘हैद्राबाद बूक फेअर’मध्ये सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनात राष्ट्र, धर्म, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील सनातनच्या ग्रंथांचा समावेश होता.
युरोपमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रशासन सांभाळते आणि नीती-सदाचार व्यवस्था चर्च सांभाळते. भारतात धर्मसंस्था किंवा धर्मगुरु यांना कोणतीही वैधानिक मान्यता नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थसह नीती-सदाचार व्यवस्था सांभाळण्याचे अतिरिक्त उत्तरदायित्व प्रशासनाकडे देण्यात आले आहे.
ताण घालवण्यासाठी विविध शारीरिक, मानसिक, बौद्धिक उपाय योजनांसमवेत आध्यात्मिक उपाय म्हणजेच साधनाही आवश्यक आहेत. ही साधना आपल्याला सतत आनंदी रहायला शिकवते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.
