मुंबई – सध्या भारतात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. धर्मांधांकडून लव्ह जिहादसारखे षड्यंत्र रचून हिंदूंना संपवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला केवळ तरुण मुलीच नाही, तर महिलाही बळी पडत आहेत. आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी धारावी येथील वज्रदलाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले. ५५ जणांनी याचा लाभ घेतला.
प्रवचनानंतर महिलांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया !
प्रवचनानंतर उपस्थित महिला म्हणाल्या, ‘‘आतापर्यंत आम्ही व्रतवैकल्य कर्मकांड या पद्धतीने साधना करत होतो. जीवनात प्रथमच आम्हाला शास्त्रशुद्ध नमस्कार कसा करावा, ते समजले. आम्ही धर्मशिक्षणवर्गाला जाण्याचे टाळत होतो. आता आम्ही धर्मशिक्षणवर्गाला जाऊ.’’

मंदिरे ही धर्मशिक्षण केंद्राची माध्यमे झाल्यास ‘लव्ह जिहाद’ला आळा बसेल ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये,...
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी साकडे आणि प्रतिज्ञा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे भव्य ‘हिंदु एकता दिंडी’ !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात ‘आयुष्य होम’ पार पडला