मंदिर विश्वस्तांनी संघटित होणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता भक्त निवास येथे ही बैठक पार पडली.
श्री क्षेत्र रेवणसिद्ध देवस्थान ट्रस्ट आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता भक्त निवास येथे ही बैठक पार पडली.
हिंदु धर्म, संस्कृती, सण यांच्या सामाजिक माध्यमासाठी सिद्ध केलेल्या सनातन संस्थेच्या विविध पोस्ट ‘लोणारी समाज महिला व्हॉट्सॲप समूहा’त पाठवून सर्वांचे प्रबोधन केल्याविषयी साधिका श्रीमती दीपाली मुटेकर यांचा श्रीफळ, शाल आणि प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
मारुतिस्तोत्र आणि रामरक्षा पाठांतर स्पर्धांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना नैतिकता, चांगले संस्कार मिळत असतात. यांमधूनच भविष्यात चांगली आणि सुसंस्कृत पिढी निर्माण होईल.
आत्मनिर्भर भारत, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि महिलांसाठी रोजगाराची संधी या हेतूने दिवाळीच्या निमित्ताने वांद्रे येथील ‘महापारेषण’च्या (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड) कार्यालयामध्ये विविध स्वदेशी उत्पादनांचे कक्ष उभारण्यात आले होते.
नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील ‘अशोका सिटी सोसायटी’मधील ज्योती गुप्ता आणि शैलजा धिमान यांच्या निवासस्थानी प्रवचन अन् सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
देहली येथील रमेशनगर ब्लॉक ९ मधील श्री सनातन धर्म महावीर मंदिर सभेच्या हनुमान मंदिरामध्ये ‘नवरात्र’ विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या वेळी घटस्थापना, कुंकूमार्चन आणि कन्यापूजन यांविषयी …
नवरात्रोत्सवानिमित्त येथील ‘सोसायटी बेस्टेक सिटी’च्या मंदिरामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
कोराडी येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान येथे नवरात्रोत्ससवानिमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन धर्मप्रेमी श्री. शरद वांढे यांच्या पुढाकाराने लावण्यात आले होते. श्री. वांढे यांनी पुढाकार घेऊन मंदिर परिसरात सनातन संस्थेचे सण-उत्सव, धार्मिक व्रते, अध्यात्म आदी विषयांचे ग्रंथ वितरणासाठी ठेवण्याची व्यवस्था केली.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत ४१५ प्रवचनांचा ४ सहस जिज्ञासूंनी घेतला लाभ !
पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र समजले. ‘दत्तगुरूंच्या नामजपाने मनाला शांती लाभली’ इत्यादी अभिप्राय नामजपानिमित्त जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंनी दिले.