मराठी संपर्क-भाषा असल्याचे पुरावे !

मराठी माणसाचे मध्ययुगामध्ये भारतभर सर्वत्र चलनवलन होत राहिले आहे; कारण तो बोलत होता, ती प्राकृत, उपाख्य मराठी भाषा भारतातील सर्व प्रांतांतील सर्व प्रकारच्या भाषा बोलणार्‍यांना समजत होती; कारण मराठी ही संपूर्ण भारताची एकेकाळी जणू संपर्क-भाषाच होती.

संतांमुळे मराठी भाषेला लाभलेले सौंदर्य

सगळ्या संतांनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली. भजनदिंड्या आणि कीर्तने यांतून मराठी भाषा अधिक फुलली.

तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !

मराठी भाषेला माधुर्य आहे. ती सहज, सुंदर, सोपी व रसाळ आहे. तशीच ती समृद्धही आहे. मराठी भाषेत एक प्रकारची लवचिकता आहे, आदर व्यक्त करण्याची क्षमता आहे, शास्त्रशुद्धता आहे, अल्प शब्दांत आशय व्यक्त करण्याची क्षमता आहे…

आध्यात्मिक संज्ञाचा अर्थ (भाग १)

या संकेतस्थळावरील कोणतेही लिखाण अथवा अन्य साहित्य वाचकाला ‘राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला’ बाधा आणण्यासाठी लिहिलेले वा ठेवलेले नाही.

आध्यात्मिक संज्ञाचा अर्थ (भाग २)

‘वाईट शक्तींचा साधकांना होणारा त्रास’, ‘काळी शक्ती’ आणि ‘सूक्ष्म’ या शब्दाच्या संदर्भातील काही संज्ञांचे अर्थ समजून घेऊया.

भाषाशुद्धीची चळवळ !

१.५.२००८ पासून सनातन संस्थेने भाषाशुद्धीची चळवळ आरंभ केली आहे. तिच्यात व्यक्तीगत स्तरावरील प्रयत्न आणि जनजागृती असे दोन्ही भाग आहेत.

मराठीवरील आक्रमणे (भाग २)

आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे. मराठी माणसाला अंतर्मुख करायला लावणार्‍या प्रस्तुत लेखातून याविषयी जाणून घेऊया.

सात्त्विक मराठी भाषा टिकवण्याचे उपाय

संस्कृतनंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने मराठी भाषा टिकवण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यावर प्रस्तुत लेखात प्रकाश टाकण्यात आला आहे.

मराठीवरील आक्रमणे (भाग १)

आरंभी फारसी आणि उर्दू भाषांचे आक्रमण सोसलेली आपल्या सर्वांची ‘माय मराठी’ आज तिच्याच पुत्रांच्या पाश्चात्त्य आचारविचारांमुळे मरणप्राय अवस्थेत आहे.

संस्कृत भाषेचे विदेशींनी जाणलेले महत्त्व अन् भारतियांकडून संस्कृतची होणारी अक्षम्य हेळसांड !

इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव आणि भारतीय मनांवर असलेला तिचा प्रचंड पगडा पहाता प्रस्तुत लेखातून अभारतियांना संस्कृत भाषेचे महत्त्व किती आहे आणि स्वभाषेमध्ये असलेल्या अमूल्य, अलौकिक अशा ज्ञानापासून भारतीय किती अनभिज्ञ आहेत, हे लक्षात येते.