गुरुकृपेने प.पू. दास महाराजांना झालेले प.पू. दादाजी वैशंपायन यांचे आनंददायी दर्शन !

कराड येथे असतांना आम्हाला दैनिक सनातन प्रभातमधून प.पू. दादाजी वैशंपायन मिरज आश्रमात अनुष्ठान करण्यासाठी आल्याचे समजले. त्यांचे दर्शन घ्यावे, असा विचार आम्हा दोघांच्याही मनात आला.

प.पू. दादाजी वैशंंपायन यांच्या चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग नमस्कार !

ॐ आनंदम् हिमालयवासी सदगुरु प.पू. कल्याणकारी कर्मयोगी लक्ष्मी पुरुषोत्तम विष्णुरूपी दादाजी वैशंंपायन यांच्या जन्मदिनानिमीत्त त्यांचा परिचय तसेच त्यांच्याविषयीची काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुढे देत आहोत.

हिंदूंची राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भातील दुःस्थिती आणि उपाय

बहुतेक हिंदूंना धर्म म्हणजे काय ?, हे माहित नसल्यामुळे त्यांची स्थिती पुढीलप्रमाणे झाली आहे.

हिंदूंनो, आठवड्याला केवळ १०० रुपये वाचवा आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या महान कार्यात योगदान द्या !

हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या दृष्टीने त्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होणार्‍यांचे जसे महत्त्व आहे, तसेच महत्त्व त्या कार्याला आर्थिक हातभार लावणार्‍यांचेही आहे !

धर्मांतर शुद्धीकरणाविषयी स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेले विचार !

धर्मांतर झालेले हिंदू आणि मूलतः अहिंदु असलेले यांचे शुद्धीकरण या विषयावर प्रबुद्ध भारत या नियतकालिकाने वर्ष १८९९ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी प्रबुद्ध भारतच्या प्रतिनिधीने विचारलेल्या शंकांचे स्वामी विवेकानंदांनी केलेले निरसन पुढे साररूपात दिले आहे.

कोकणची काशी : श्री देव कुणकेश्‍वर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील श्रीक्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. कुणकेश्वर येथे १०७ शिवलिंगे आहेत. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते.

धायरी, पुणे येथील स्वयंभू देवस्थान श्री धारेश्वर !

धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे अनुभवण्यासारखेच आहे. गाभा-यातील स्वयंभू प्रसन्न शिवलिंग पहातांना हात नकळत जोडले जातात. चैत्र वद्य चतुर्थीला श्री धारेश्वराची मोठी यात्रा भरते.

समर्थ रामदासस्वामींचा अखंड राष्ट्रनिर्मितीचा संकल्प !

समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले.

संत श्री गजानन महाराज !

माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव येथे प्रकट झाले. प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला.