मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदु धर्माचा प्रसार होणे आवश्यक !
हिंदु आणि त्यांच्या परंपरांवर अत्यंत विखारी असे आक्रमण भारतीय आणि पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून हिंदु नावाच्या व्यक्तींमार्फत सातत्याने चालूच आहे.
हिंदु आणि त्यांच्या परंपरांवर अत्यंत विखारी असे आक्रमण भारतीय आणि पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांकडून हिंदु नावाच्या व्यक्तींमार्फत सातत्याने चालूच आहे.
राम १ या राजाने बँकॉक शहरात राजवाडा बांधल्यावर या राजवाड्याच्या भिंतींवर रामायणातील विविध प्रसंगांची सुंदर चित्रे रंगवून घेतली आहेत. चित्रांमधील राम, लक्ष्मण इत्यादी व्यक्तीरेखांचे तोंडवळे आणि सर्वांचे पोषाख थायलंडमधील पद्धतीनुसार आहेत.
दत्त म्हणजे `आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा.
‘पू. चिंचोलकरकाका दासबोध, रामायण या किंवा अन्य विषयांवर प्रवचने करायचे. ‘त्यांनी त्यावर केवळ आध्यात्मिक निरूपण केले’, असे कधीच झाले नाही. रामायणातील प्रसंग आणि सद्यःस्थिती सांगून ते श्रोत्यांना समष्टी साधना करण्यासाठी उद्युक्त करत असत. राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होणारे आघात मांडून ते जागृती करत.
‘भारतात जसे खादीचे कापड प्रसिद्ध आहे, तसे इंडोनेशियात ‘सुती बाटीक’ प्रकारची कलाकुसर असलेले राष्ट्रीय कापड प्रसिद्ध आहे. बाटीक हा ‘जावानीस’ भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ ‘लिहिणे किंवा बिंदू किंवा नक्षी काढणे’, असा आहे.
‘इंडोनेशियातील लोक विविध प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण बाटिक नक्षी असलेले कपडे वापरतांना दिसतात. याविषयीची माहिती घेतांना लक्षात आले, ‘प्रत्येक प्रकारच्या नक्षीला वेगळा अर्थ आणि वेगळे महत्त्व आहे.’
एका ठिकाणची सेवा संपवून आम्ही ज्या ठिकाणी रहाणार होतो, त्या हॉटेलवर जाण्यासाठी टॅक्सी बोलावली. त्या टॅक्सीचा चालक बौद्ध होता. त्याच्या बोलण्यातून कळले की, तो शुद्ध शाकाहारी आहे.
श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया या देशांंमध्ये आजही आपल्याला रामायणाशी संबंधित, हिंदु देवतांवर आधारित चित्रे असलेली पोस्टाची तिकिटे, पोस्टकार्ड पहाण्यास मिळतात.
प्राचीन काळी ज्याला ‘मलय द्वीप’ म्हटले जात होते, तो म्हणजे आताचा मलेशिया देश. मलेशिया हा अनेक द्विपांचा समुच्चय आहे. मलय भाषेत अनेक संस्कृत शब्दांचा उपयोग केला जातो. मलय साहित्यात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ यांचा संबंध दिसून येतो.
प्राचीन काळी ज्याला ‘श्याम देश’ म्हटले गेले, तो भूभाग म्हणजे आताचा थायलंड देश. या भूभागावर आतापर्यंत अनेक हिंदू आणि बौद्ध राजांनी राज्य केले. येथील संस्कृती हिंदु धर्मावर आधारित होती.